टीम लय भारी
मुंबई : यंदा महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. मागणी दरवर्षी प्रमाणे या वर्षी मुंबईकरांना जलमय परिस्थितन राहाता यावे यासाठी (Aditya thackeray बृहन्मुंबई महानगरपालिकेने शर्थीचे प्रत्यन चालू आहेत. यासंपूर्ण पाश्वभूमी आज ‘वर्ल्ड रिसोर्स इन्स्टिट्यूट इंडिया’च्या सहकार्याने आयोजित दोन दिवसीय कार्यशाळेतचे आयोजन केले आहे.(Aditya thackeray inaugurated Flood Resilient Mumbai)
बृहन्मुंबई महानगरपालिका व @WRIIndia संस्थेच्या संयुक्त विद्यमाने, हवामानातील बदल व नागरी विकास या अनुषंगाने मुंबईला असलेला पुराचा धोका या विषयावर आयोजित दोन दिवसीय कार्यशाळेचा शुभारंभ राज्याचे पर्यावरण मंत्री श्री. @AUThackeray यांच्या हस्ते करण्यात आला. pic.twitter.com/a75UenC7s8
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) April 28, 2022
बृहन्मुंबई महानगरपालिकेने वाळकेश्वर येथील सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे गुरुवार आणि शुक्रवार दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करून मुंबईतील पुराचा धोका असलेले क्षेत्र, (Aditya thackeray) त्याचे विविध घटकांवर होणारे परिणाम आणि त्यावरील उपाय यासंर्दभात चर्चा केली आहे. जगभरातील शहरे प्रामुख्याने हवामान संकट आणि भौगोलिक आणि इतर कारणांमुळे विविध समस्यांना तोंड देत आहेत. मुंबईलाही मुसळधार पावसाचा तडाखा बसला आहे.
दोन दिवसीय कार्यशाळा असणार आहे. महामंडळाने मुंबईतील पूर व्यवस्थापनासाठी राबवलेले उपक्रम, मुंबईकरांना आलेले अनुभव आणि पूर प्रतिबंधासाठी केलेली आर्थिक तरतूद या विषयावर सत्र होणार आहे. राज्याचे पर्यावरण मंत्री (Aditya thackeray) आदित्य ठाकरे, अतिरिक्त महापालिका आयुक्त पी. वेलरासू, राज्याचे माजी मुख्य सचिव अजोय मेहता आणि जयराज फाटक यांच्यासह पूर व्यवस्थापन, नागरी विकास, प्रशासन आणि स्वयंसेवी संस्था या क्षेत्रातील इतर तज्ज्ञ उपस्थित राहणार आहेत.
हे सुध्दा वाचा : –
Need to apply climate test to every project: Maharashtra minister Aaditya Thackeray