नुकतेच राज्यात स्थापन झालेले महायुतीचे सरकार त्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार आणि आता सुरु असलेले हिवाळी अधिवेशन. या सगळ्यांचा चांगलाच ताळमेळ लागलेला असताना कालच शिवसेना ठाकरे...
तत्त्वज्ञानी महाराणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा संगमनेर तालुक्यातील विविध गावांशी त्या काळात मोठा संबंध आला असून त्यांच्या कार्याची ओळख पुढील पिढ्यांना...
परभणी प्रकरण सरकारने गांभिर्याने घेण्याचे आवाहन खा. वर्षा गायकवाड यांनी काल संसदेत केले आहे. परभणी प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी वेळीच लक्ष घालून संविधानाची विटंबना करण्यावर त्वरीत...
नागपूर मध्ये सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनादरम्यान विविध मागण्यासाठी आंदोलन करणाऱ्या नागरिकांसोबत मंत्री अतुल सावे यांनी आज विधानभवन येथील दालनात चर्चा केली. दरम्यान भोई समाजासाठी...
केंद्र सरकारने कापूस खरेदीला प्रती क्विंटल ७ हजार ५२१ रुपयाचा हमी भाव दिला आहे. परंतू भारतीय कापूस महामंडळाच्या (सीसीआय) जाचक अटींमुळे कापूस उत्पादक त्याचा...