26.1 C
Mumbai
Monday, February 10, 2025

कोमल पाटील

18 POSTS
0 COMMENTS

Exclusive content

“याला भेट त्याला भेट आणि दुसऱ्या दिवशी घरी थेट” म्हणत शिंदेंची, ठाकरे-फडणवीसांच्या भेटीवर टोलेबाजी

नुकतेच राज्यात स्थापन झालेले महायुतीचे सरकार त्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार आणि आता सुरु असलेले हिवाळी अधिवेशन. या सगळ्यांचा चांगलाच ताळमेळ लागलेला असताना कालच शिवसेना ठाकरे...

समानपुरात पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकरांचे भव्य स्मारक व्हावे- आ.सत्यजित तांबे

तत्त्वज्ञानी महाराणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा संगमनेर तालुक्यातील विविध गावांशी त्या काळात मोठा संबंध आला असून त्यांच्या कार्याची ओळख पुढील पिढ्यांना...

शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव मिळालाच पाहिजे..विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन

हिवाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर "कापसाच्या झाल्या वाती सोयाबिनची झाली माती", "शेतकऱ्यांना देशोधडीला लावणाऱ्या सरकारचा धिक्कार असो,", अशा जोरदार घोषणाबाजी...

बीड व परभणी प्रकरणी संसदेत आवाज ; दोषींवर तात्काळ कठोर कारवाई करावी – खा. वर्षा गायकवाड

  परभणी प्रकरण सरकारने गांभिर्याने घेण्याचे आवाहन खा. वर्षा गायकवाड यांनी काल संसदेत केले आहे. परभणी प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी वेळीच लक्ष घालून संविधानाची विटंबना करण्यावर त्वरीत...

हिवाळी अधिवेशनादरम्यान विविध आंदोलनकर्त्यासोबत मंत्री अतुल सावे यांची चर्चा

नागपूर मध्ये सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनादरम्यान विविध मागण्यासाठी आंदोलन करणाऱ्या नागरिकांसोबत मंत्री अतुल सावे यांनी आज विधानभवन येथील दालनात चर्चा केली. दरम्यान भोई समाजासाठी...

कापूस खरेदीसाठी सरकारने अटी शिथील कराव्यात – आमदार तांबे

केंद्र सरकारने कापूस खरेदीला प्रती क्विंटल ७ हजार ५२१ रुपयाचा हमी भाव दिला आहे. परंतू भारतीय कापूस महामंडळाच्या (सीसीआय) जाचक अटींमुळे कापूस उत्पादक त्याचा...

Latest article