36 C
Mumbai
Tuesday, April 16, 2024
Homeसंपादकीय

संपादकीय

पंडित नेहरूंच्या चुकीमुळे चीनला संयुक्त राष्ट्र संघाचे सदस्यत्व (माधव भांडारी यांचा लेख – भाग २)

परराष्ट्र खात्यातील आपले संबंधित अधिकारीसुद्धा तिबेटच्या संदर्भात दिसणारे धोके नि:संदिग्धपणे मांडत होते. ह्यू रिचर्डसन व एच दयाल हे अनुक्रमे ल्हासा व सिक्कीममधील आपले राजनीतिक...

पंडित नेहरूंचे तिबेट व चीनविषयक धोरण : एक न उलगडणारे रहस्य (माधव भांडारी यांचा विशेष लेख – भाग १)

१९५० साली एकाच महिन्यात, आशिया खंडाच्या दोन वेगवेगळ्या भागांत घडलेल्या दोन महत्त्वपूर्ण घटनांनी पूर्ण जगाला हादरवून टाकले होते. विशेष म्हणजे त्या दोन्ही घटना चीनशी...

महात्मा गांधींच्या दुराग्रहामुळे सुभाषचंद्र बोस यांच्यावर अन्याय

महात्मा गांधींच्या विचारांमुळे किंवा दुराग्रहामुळे एका महान व्यक्तीवर अन्याय झाला. ती महान व्यक्ती म्हणजे नेताजी सुभाषचंद्र बोस. सुभाषचंद्र बोस यांचा जन्म ओरिसातील एका मोठ्या...

पंडित नेहरूंच्या तुलनेत नरेंद्र मोदी सुमार दर्जाचे (भाग ४)

देशासाठी संसदीय लोकशाहीचा पहिलाच अनुभव असल्याने आपल्यासोबतच देशातील सर्व प्रमुख नेत्यांना लोकशाहीचे प्रशिक्षण मिळावे, देशाचा विकास केवळ पंतप्रधान वा केंद्रीय मंत्रिमंडळ एकटा करू शकत...

पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यामुळे लोकशाहीची पायाभरणी (भाग ३)

पंडित नेहरूंनी भारतात लोकशाही व्यवस्थेची पायाभरणी केली. नेहरू हे लोकशाही व्यवस्थेवर ठाम विश्वास ठेवणारे होते. देशाच्या स्वातंत्र्यानंतर सर्व सूत्रे पंडित नेहरूंच्या हाती आली. स्वातंत्र्याची...

महात्मा गांधी यांच्यामुळेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना संविधान लिहिण्याची संधी मिळाली होती (भाग -२ )

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून आपण सर्वच ओळखतो. मात्र त्यांना ही संधी देण्यात महात्मा गांधींचे योगदान आहे, हे फार कमीच लोकांना माहीत...

नथुराम गोडसे कुणाचा हीरो? (राजदीप सरदेसाई यांचा विशेष लेख – भाग ३)

महात्मा गांधीजींचा मारेकरी नथुराम गोडसेला हीरो ठरवण्याचा प्रयत्न कोण करतोय? गांधीजींच्या काळात काही मंडळींची जी मानसिकता होती, तीच मानसिकता आजही आहे. पण ही लोकांची...

महात्मा गांधी यांनी देशातील पहिली राज्यघटना लिहिली होती (वरिष्ठ पत्रकार प्रमोद चुंचूवार यांचा विशेष लेख)

महात्मा गांधी यांचा उल्लेख राष्ट्रपिता या अशा सर्वार्थाने योग्य अशा विशेषणाने केला जातो. राज्यघटनेची निर्मिती होत होती तेव्हा गांधींचा उल्लेख जेव्हा जेव्हा संविधानसभेत झाला...

महात्मा गांधी, पंडित नेहरू, डॉ. आंबेडकर, वल्लभभाई पटेल, सुभाषचंद्र बोस यांच्यात आपण भांडणे लावतो – भाग २ (राजदीप सरदेसाई यांचा विशेष लेख)

आपण गांधी आणि आंबेडकर यांच्यातही भांडण लावतो. त्या काळात सर्वांचे लक्ष्य देश स्वतंत्र करण्याचे होते. मात्र, त्यासाठीचे त्यांचे मार्ग वेगवेगळे होते. म्हणजेच नेत्यांच्या राजकीय...

महात्मा गांधी आणि केशव हेडगेवार यांच्यातील नातेसंबंध (प्रफुल्ल फडके यांचा लेख – भाग २)

आता महात्मा गांधींचे विचार आणि त्यावर असणारे आक्षेप याकडे जरा नजर मारू या. पण हे लक्षात घेताना गांधी विचारांच्या बाजूने ब्राह्मणेतर आहेत आणि आक्षेप...