टीम लय भारी
मुंबई : ‘कोरोना’ ( Coronvirus ) रूग्णांची संख्या वाढतच चालली आहे. त्या पार्श्वभूमीवर दहावीच्या भूगोल या एकमेव उरलेल्या विषयाची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ही माहिती दिली.
सोमवारी या एकमेव विषयाची परीक्षा होणार होती. आता ही परीक्षा केव्हा होणार याची तारीख ३१ मार्च नंतर जाहीर केली जाईल, असे गायकवाड म्हणाल्या.
पहिली ते आठवीच्या परीक्षा यापूर्वीच रद्द करण्यात आल्या आहेत. नववी व अकरावीच्या परीक्षांबाबतचा निर्णय १५ एप्रिलनंतर जाहीर करण्यात येणार आहे. दहावीच्या परीक्षा मात्र नियमित वेळापत्रकानुसार होणार होत्या. पण ‘कोराना’ फैलाव वाढू लागला आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून दहावीचा एकमेव पेपर पुढे ढकलण्यात आला आहे.
हे सुद्धा वाचा
मुंबईत लग्न समारंभाला आलेल्या पुण्यातील ४२ वर्षी महिलेला कोरोनाची लागण
महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत राज्यात कृषी, फलोत्पादन आणि संलग्न क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी, व्यक्ती,…
3 ऑक्टोबरपासून देशभरात नवरात्री उत्सव सुरु होणार आहे. याच दिवशी महिला T20 विश्वचषक 2024 स्पर्धा…
लय भारी चे संपादक तुषार खरात हे महाराष्ट्रातील विविध विधानसभा मतदारसंघाचे दौरे करत करत ते…
बदलत्या ऋतूमध्ये लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते, त्यापैकी सर्दी, खोकला आणि शिंका येणे ही…
लय भारी चे संपादक तुषार खरात हे महाराष्ट्रातील विविध विधानसभा मतदारसंघाचे दौरे करत करत ते…
मासिक पाळीच्या काळात अनेक महिलांना असह्य वेदना, पेटके आणि पचनाच्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.…