34 C
Mumbai
Saturday, April 20, 2024

कोकण

ढगाळ वातावरणाने इर्शाळवाडीमध्ये मदतकार्यास अडथळे, सिडकोचे १ हजार कर्मचारी एनडीआरएफच्या मदतीला

ढगाळ आणि सततच्या पावसामुळे इर्शाळवाडी दुर्घटनेतील पीडितांना मदत करण्यास, हवाई मदत देण्यास रायगड जिल्हा प्रशासन आणि एनडीआरएफच्या जवानांना अडचणी येत असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री...

रायगडचा पालकमंत्री शिवसेनेचा आणि तो भरतशेठच; आमदार भरत गोगावले यांचा अदिती तटकरेंना विरोध

शिंदे-फडणवीस सरकारमध्ये अजित पवार गट सामील झाल्यानंतर आता मंत्रिमंडळ विस्तार आणि मंत्रीपदावरुन नाराजीना्टय रंगले आहे. रायगडचे शिवसेनेचे तीन आमदार रायगडचे पालकमंत्रीपद शिवसेनेला मिळावे यासाठी...

येवा कोकण आपलास आसा; कोकणासाठी आणखी 52 गणपती स्पेशल ट्रेन!

गणपती आणि कोकण असे अनेक वर्षापासूनचे नाते आहे. पावसाळा सुरू झाल्यावर सगळ्यांना कोकणाचे वेध लागतात. मुंबई आणि आजूबाजूच्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कोकणी माणूस राहतो....

मडगाव-मुंबई वंदे भारत एक्स्प्रेस उद्यापासून सुरु होणार, जाणून घ्या वेळापत्रक

ओडिसा ट्रेन अपघातामुळे मडगाव- मुंबई वंदे भारत ट्रेनचा शुभांरभ पुढे ढकला होता. मात्र आता वंदे भारतला हिरवा कंदील 27 जूनला मिळणार आहे. मडगाव-मुंबई वंदे...

दापोली हर्णे मार्गावर ट्रक व मॅजिक रिक्षाचा अपघात; आठ जणांचा मृत्यू

महाराष्ट्रात अपघाताचे प्रमाण सध्या वाढताना दिसत आहे. रत्नागिरी जिल्ह्यात पुन्हा एकदा अपघात झाला आहे. दापोली हर्णे मार्गावर आसूद येथे रविवारी दुपारच्या सुमारास ट्रक व...

जितेंद्र आव्हाड यांच्या पाठपुराव्याला यश; तळीयेतील ६६ दरडग्रस्तांना मिळणार हक्काची घरे

2021 मध्ये कोकणात झालेल्या अतिवृष्टीने हाहाकार माजवला होता. या पावसात ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यासह तळ कोकणात मोठी हानी झाली होती. महाड, तळीये येथील...

खेडोपाड्यात 5 जी पोहोचले, पण रोह्यातील ‘या’ गावात 13 वर्षांपासून पाण्यासाठी वणवण

खेडोपाड्यात 5 जी पोहोचले, पण आमच्या बौध्दवाडीत अजून पाणी पोहोचले नाही!.... ही व्यथा आहे रोह्याच्या तळाघरमधील ग्रामस्थांची. त्यामुळेच की काय घोटभर पाण्यासाठी गुरुवारी (दि....

कोकणवासीयांना पंतप्रधान मोदींची भेट; 5 जून मुंबई-गोवा मार्गावर धावरणार वंदे भारत

कोकण रेल्वेचा प्रवास हा भारतातील सर्वात सुंदर प्रवासांपैकी एक असा प्रवास मानला जातो. महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटकमधुन जाणारा हा रस्ता मुंबई आणि मँगलोरला जोडतो....

“तर विरोध करण्याचे कारण नाही”; बारसू रिफायनरीबाबत अजित पवारांची स्पष्टोक्ती

रत्नागिरी जिल्ह्यातील बारसू येथे प्रस्तावित असलेल्या रिफायनरीवरून मोठा वाद सुरू आहे. या प्रकल्पाला स्थानिकांकडून विरोध केला जात आहे. तर काही स्थानिक समर्थन देत आहेत....

बारसू रिफायनरीला कुणबी समाजाचा विरोध

रत्नागिरी येथील बारसू गावामध्ये होऊ घातलेल्या रिफायनरी विरोधाची आंदोलनाची तीव्रता दिवसेंदिवस अधिक वाढत असून बारसू तीरठ्यावर सुरु असलेल्या आंदोलकांच्या अवस्था पाहता दैनीय आहे. त्या...