नववी व अकरावीची दुसऱ्या सत्राची परीक्षा रद्द झाली आहे. त्यामुळे पहिल्या सत्रातील परीक्षेच्या आधारे विद्यार्थ्यांना दुसऱ्या सत्रात गुण दिले जातील. दहावीची भूगोल व कार्यशिक्षण या विषयांची परीक्षाही रद्द झाली आहे. दहावीच्या या विद्यार्थ्यांना कसे गुण देणार याबाबत माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ योग्य ती कार्यवाही करेल, असे वर्षा गायकवाड ( Varsha Gaikwad ) यांनी म्हटले आहे.
दरम्यान, दहावीच्या रद्द केलेल्या भूगोल व कार्यशिक्षणाच्या गुणांबाबत येत्या दोन – तीन दिवसांत निर्णय जाहीर होईल, असे सूत्रांनी सांगितले.
हे सुद्धा वाचा
Coronavirus : ‘नरेंद्र मोदींनी सामान्यांकडे दागिने मागण्यापेक्षा श्रीमंतांवर कर लावावा’
महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत राज्यात कृषी, फलोत्पादन आणि संलग्न क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी, व्यक्ती,…
3 ऑक्टोबरपासून देशभरात नवरात्री उत्सव सुरु होणार आहे. याच दिवशी महिला T20 विश्वचषक 2024 स्पर्धा…
लय भारी चे संपादक तुषार खरात हे महाराष्ट्रातील विविध विधानसभा मतदारसंघाचे दौरे करत करत ते…
बदलत्या ऋतूमध्ये लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते, त्यापैकी सर्दी, खोकला आणि शिंका येणे ही…
लय भारी चे संपादक तुषार खरात हे महाराष्ट्रातील विविध विधानसभा मतदारसंघाचे दौरे करत करत ते…
मासिक पाळीच्या काळात अनेक महिलांना असह्य वेदना, पेटके आणि पचनाच्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.…