34 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
Homeमंत्रालय

मंत्रालय

राज्य सरकार लवकरच भरणार 30 हजार शिक्षकांची पदे

राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने कमी पटसंख्या असलेल्या शाळा सामूहिक पद्धतीने सुरू करण्याचा विचार करत आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह अनेकांनी या निर्णयाला...

मंत्री अतुल सावेंच्या विभागाची कामगिरी न्यारी! कोट्यवधीच्या योजनांचा शेकडो विद्यार्थ्यांना लाभ

सरकारी काम सहा महिने थांब' असे आपल्याकडे सर्रास बोलले जाते. पण काही अधिकारी, मंत्री हे त्या त्या विभागात आपल्या कार्याचा ठसा उमटवतात. इतर मागास...

तर सरकार जाहिरातबाजीवर 992 कोटी खर्च करणार,ओबीसी विभागासाठी जाहिरातीवर 31 कोटीची उधळपट्टी

इतर मागास बहुजन कल्याण विभागाला जाहिरातबाजीसाठी 31 कोटी खर्च करण्याची तरतूद करणारा जीआर सरकारने दोन दिवसांपूर्वी काढला आहे. हा विभाग अनेकांच्या खिसगणतीत नाही. असे...

नाकापेक्षा मोती जड; तीन कोटीच्या पगारापोटी कमिशन मोजावे लागते एक कोटीचे!

सरकारी बाबू मंडळींच्या डोक्यात काहीही खूळ आल्यावर ते सत्ताधाऱ्यांच्या गळ्यात मारण्याचा प्रयत्न  करत असतात. राज्यातील कर्मचाऱ्यांच्या पगारापोटी सरकारला काही कोटी खर्च करावे लागतात. अस्थापनाचा...

दांडिया आयोजकांना घ्यावी लागणार लोकांच्या आरोग्याची काळजी

मुंबईसह राज्यभरात नवरात्रीच्या निमित्ताने रास दांडियाचा मोठा जल्लोष पहायला मिळत आहे. या उत्सवाचे  आयोजन करणाऱ्या आयोजकांना सहभागी लोकांच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागणार आहे. कारण...

औरंगाबाद, उस्मानाबाद नामांतरप्रकरणी पडला हरकतीचा पाऊस

१६ जुलै २०२२ मध्ये औरंगाबादचे नाव बदलून 'छत्रपति संभाजीनगर' आणि उस्मानाबादचे नामकरण 'धाराशिव' करण्याच्या निर्णय राज्य सरकारने घेत पाठ थोपटून घेतली आहे. या नामांतर...

राज्यातील शेतकऱ्यांची दिवाळी गोड जाणार; नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता वितरित होणार

प्रधानमंत्री किसान योजनेच्या धर्तीवर राज्य शासनाने जाहीर केलेल्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेतील पहिल्या हप्त्यापोटी १७२० कोटी इतका निधी वितरित करण्यास शासनाने मान्यता दिली....

नवीन शिक्षण धोरणासंदर्भात सरकार आक्रमक, अन्यथा विद्यापीठांवर कारवाईचा इशारा

राज्यात नवीन शैक्षणिक धोरण राबवण्याची प्रक्रिया सुरू झाली असून त्या दृष्टीने सरकारने पाऊले उचलायला सुरुवात केली आहे. चार वर्षांपूर्वी केंद्राने नवीन शिक्षण धोरण राबवण्याची...

राज्यातील मुली होणार लखपती; मंत्रिमंडळ बैठकीतले ७ मोठे निर्णय

महिला आणि बालविकास खात्यातंर्गत राज्यात मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजना आणून मुलींना लखपती करण्याचा निर्णय  राज्य मंत्रिमंडळाने  घेतला  आहे. दुसरीकडे फलटण ते पंढरपूर नवीन...

अन्न व औषध प्रशासन विभागातील पदे पुनर्जीवित करणार, आत्राम यांचे निर्देश

अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी (9 ऑक्टोबर) मंत्रालयात आढवा घेतला. अन्न व औषध प्रशासन विभागातील रखडलेली कामे तातडीने करावीत, असे निर्देश...