पीएम मोदींनी ट्विट करून म्हटले की, आदरणीय अटलजींना त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. अटलजींना त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. त्यांच्या देशाच्या भरीव सेवेने आम्ही प्रेरित झालो आहोत. भारताला मजबूत आणि विकसित करण्यासाठी त्यांनी आपले जीवन समर्पित केले. त्यांच्या विकासाच्या उपक्रमांचा लाखो भारतीयांवर सकारात्मक परिणाम झाला आहे.
मोदी सरकार ‘या’ दोन कंपन्यांची मालमत्ता विकणार, 1100 कोटी उभारणार
पंतप्रधान मोदींची नक्कल केल्याबद्दल शिवसेना आमदाराने मागितली माफी
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी ट्विटरवर म्हटले आहे की, ‘मी अटलजींना त्यांच्या जयंतीनिमित्त नमन करतो. ते एक महान राष्ट्रवादी होते ज्यांनी एक प्रख्यात वक्ता, एक अद्भुत कवी, एक सक्षम प्रशासक आणि एक उल्लेखनीय सुधारणावादी म्हणून आपला ठसा उमटवला. अटलजींचे अतुलनीय योगदान कधीही विसरता येणार नाही. अटलजींना विनम्र अभिवादन!’
या विशेष प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह राष्ट्रपती राम नाथ कोविंद, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री, केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, निर्मला सीतारामन आणि हरदीप सिंग पुरी यांनीही हजेरी लावली. पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त अटल समाधी स्थळावर त्यांना नेहमीच पुष्पांजली अर्पण केली जाते.
1 जानेवारीला शेतकऱ्यांच्या खात्यात 2,000 रुपये येणार
महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत राज्यात कृषी, फलोत्पादन आणि संलग्न क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी, व्यक्ती,…
3 ऑक्टोबरपासून देशभरात नवरात्री उत्सव सुरु होणार आहे. याच दिवशी महिला T20 विश्वचषक 2024 स्पर्धा…
लय भारी चे संपादक तुषार खरात हे महाराष्ट्रातील विविध विधानसभा मतदारसंघाचे दौरे करत करत ते…
बदलत्या ऋतूमध्ये लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते, त्यापैकी सर्दी, खोकला आणि शिंका येणे ही…
लय भारी चे संपादक तुषार खरात हे महाराष्ट्रातील विविध विधानसभा मतदारसंघाचे दौरे करत करत ते…
मासिक पाळीच्या काळात अनेक महिलांना असह्य वेदना, पेटके आणि पचनाच्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.…