लोकसभा निवडणुक आता चौथ्या टप्प्यात पोहचली असून लय भारीची टीम ही पोहचली आहे लासलगाव मध्ये. लासलगाव आणि पिंपळगाव येथे कांदा उत्पादकांसाठीची मोठी बाजारपेठ असून येत्या 15 तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदींची येते सभा होणार असून याच पार्श्वभूमीवर लय भारीचे संपादक तुषार खरात यांनी तेथील शेतकरी मतदारांशी संवाद साधला आहे(Indian Farmers revolting against PM Modi). लय भारीशी संवाद साधताना, भारती पवार आणि मोदीने शेतकरी धुळीस मिळवण्याचा प्रयत्न केला आहे, असे मत व्यक्त करत खदखद व्यक्त केली. कांद्यवरची निर्यात बंदी शेतकऱ्यांना नुकसानकारक ठरलीच, शिवाय खत किंवा शेतीविषयक सामग्री खरेदी करताना त्यावर लागणारा GST म्हणजे शेतकऱ्यांना लुटल जातंय. शेतकऱ्यांना मारण्याचा प्रयत्न हे सरकार करत आहे. हिंदुत्व वादाच्या मुद्द्यावर भाजपात गेलेल्या एकनाथ शिंदेंना मराठा आरक्षणाविषयी काहीच करावस वाटत नाही अशी खंत शेतकऱ्यांनी व्यक्त केली. यावेळेस “राम कृष्ण हरी,वाजवा तुतारी”, असं म्हणत शेतकऱ्यांनी त्यांचा कौल कोणाच्या बाजूने आहे, हे लय भारीशी बोलताना सांगितले.
सध्या महिलांचे जीवन खूप धकाधकीचे झाले आहे. यातच आता कित्येक महिलांमध्ये ओव्हेरियन सिस्टची समस्या झपाट्याने…
आजकाल सर्वांचीच जीवनशैली खूप धावपळीची झाली आहे. त्यामुळे लोकांना खूप कमी वयातच थायरॉईड या आजाराने…
स्त्री असो व पुरुष सर्वांचा आपला चेहरा चमकदार हवा. मात्र, चेहरा नेहमी चमकत राहणं शक्य…
भारतीय जनता पक्ष आता कॉंग्रेसमय झालेला आहे(Bharatiya Janata Party has now become Congress). भाजपमध्ये निष्ठावंतांना…
कोणाला सुंदर आणि जाड भुवया असाव्यात असे कोणाला वाटत नाही? परंतु, सुंदर भुवया मिळविण्यासाठी, त्यांना…
डोसा, इडली आणि ढोकळा अशा अनेक पदार्थ बनवण्यासाठी बेकिंग सोडा वापरला जातो.पण, तुम्हाला माहिती आहे…