25 C
Mumbai
Saturday, March 16, 2024
Homeसंपादकीय

संपादकीय

सोनिया गांधी, राहूल गांधींनी चीनसोबत नक्की कोणता करार केला आहे (माधव भांडारी यांचा लेख – भाग १०)

सेनादलाच्या नुकसानीबरोबरच चीनने केलेल्या अमानुष पराभवामुळे भारतीय जनमानससुद्धा खच्ची झाले. जागतिक व्यासपीठावर भारताच्या प्रतिष्ठेला फार मोठा तडा गेला व प्रतिमाही डागाळली. पं. नेहरूंनी स्वीकारलेले...

पंडित नेहरूंचा लष्करावरही विश्वास नव्हता (माधव भांडारी यांचा विशेष लेख – भाग ९)

थिमय्यांच्या माहितीचा विग्नाल हा काही एकमात्र आधार नव्हता. असे सांगितले जाते की, एका भारतीय लष्करी अधिकाऱ्याला ह्या कामावर नेमून थिमय्यांनी पुष्कळ माहिती पूर्वीपासून जमा...

पंडित नेहरूंना एका मराठी खासदाराने चीनबद्दल सावध केले होते (माधव भांडारी यांचा लेख – भाग ८)

तिबेटच्या संदर्भात पं. नेहरू व भारत सरकारने स्वीकारलेल्या एकूण धोरणांबद्दल त्या काळातील काँग्रेसचेच एक मराठी खासदार त्र्यं. र. देवगिरीकर ह्यांनी केलेले भाष्य खूप बोलके...

तिबेट भारताकडे मदत मागत होता, पण नेहरूंनी ती नाकारली ( माधव भांडारी यांचा विशेष लेख – भाग ७)

प्रसोपाच्या राष्ट्रीय कार्यसमितीने १७ एप्रिल १९५९ रोजी पारित केलेल्या ठरावात म्हटले होते, "The National executive of the Praja Socialist Party feels gravely concerned over...

पंडित नेहरूंचे तिबेटबाबत कचखाऊ धोरण (माधव भांडारी यांचा विशेष लेख – भाग ६)

तिबेटवर चीनने कब्जा केल्याला सात-आठ वर्षे उलटून गेली तरी पारतंत्र्याच्या विरोधात तिबेटी जनतेमध्ये असंतोष होताच. चिनी सैन्याच्या अत्याचारांमुळे त्यात भर पडत होती. १९५६ पासून...

तिबेटची हत्या होत असताना पंडित नेहरूंचा चीनसोबत दोस्ताना ! (माधव भांडारी यांचा लेख – भाग ५)

डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जींनी आपल्या भाषणात चीनच्या विस्तारवादी भूमिकेची तपशिलाने चर्चा केली व ‘आसाम, लेह, लडाखसह ईशान्य भारतातील भूप्रदेश आपलाच असल्याचा दावा चीन करीत आहे’...

पंडित नेहरूंना सरदार वल्लभभाई पटेल यांनी चिनी आक्रमणापासून सावध केले होते (माधव भांडारी यांचा लेख – भाग ४)

भारताचे पहिले उपपंतप्रधान व गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल ह्यांनी ३ नोव्हेंबर व ७ नोव्हेंबर १९५० रोजी पं. नेहरू ह्यांना दोन पत्रे लिहिली होती. ‘चीन...

पंडित नेहरूंनी चुकींच्या लोकांवर भरवसा ठेवला, अन् देशाचे नुकसान झाले ( माधव भांडारी यांचा लेख – भाग ३)

पं. नेहरूंच्या ह्या भूमिकेमुळे तिबेटमध्ये चिनी सेना घुसली तेव्हा भारताच्या राजनैतिक वर्तुळात त्याबद्दल पूर्ण अनास्था होती. भारताचे चीनमधील त्यावेळचे राजदूत के. एम. पणिक्कर तर...

पंडित नेहरूंच्या चुकीमुळे चीनला संयुक्त राष्ट्र संघाचे सदस्यत्व (माधव भांडारी यांचा लेख – भाग २)

परराष्ट्र खात्यातील आपले संबंधित अधिकारीसुद्धा तिबेटच्या संदर्भात दिसणारे धोके नि:संदिग्धपणे मांडत होते. ह्यू रिचर्डसन व एच दयाल हे अनुक्रमे ल्हासा व सिक्कीममधील आपले राजनीतिक...

पंडित नेहरूंचे तिबेट व चीनविषयक धोरण : एक न उलगडणारे रहस्य (माधव भांडारी यांचा विशेष लेख – भाग १)

१९५० साली एकाच महिन्यात, आशिया खंडाच्या दोन वेगवेगळ्या भागांत घडलेल्या दोन महत्त्वपूर्ण घटनांनी पूर्ण जगाला हादरवून टाकले होते. विशेष म्हणजे त्या दोन्ही घटना चीनशी...