30 C
Mumbai
Saturday, April 27, 2024
Homeमहाराष्ट्रपश्चिम महाराष्ट्र

पश्चिम महाराष्ट्र

अजितदादांनी दुसरं लग्न का केलं नाही ?

अजितदादांच हे भलंमोठं कार्य लोकांच्या लक्षात येईना (Why didn't Ajit Pawar dada marry again). लोकं उगीचच अजितदादांच डोकं तापवतात. एकतर अजितदादांच्या डोक्यावरची केसं गेलीत....

एकनाथ शिंदे, अजित पवार, अशोक चव्हाण, पण तेच ‘महाविकास आघाडी’साठी ठरणार तारणहार !

आताच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना महाविकास आघाडीला फार जागा मिळणार नाहीत, असा प्रचार करण्यात येत आहे. पण एकनाथ शिंदे व अजित पवार...

सातारच्या पावसांत शरदपवार भिजले,अन् त्यात देवेंद्र फडणवीस यांंची मी पुन्हा येईनची दर्पोक्ती वाहून गेली.

https://youtube.com/shorts/L-rL0plTSaY?si=HPi0_v11InnMSroJ शरद पवारांच्या मदतीसाठी मागच्या वेळी सातारचा पाऊस आला होता, यावेळी मोहिते पाटील निमित्त ठरतील (Sharad Pawar speech in the rain at satara). साडेचार वर्षापूर्वी...

उद्धव बाळासाहेब ठाकरे हातकणंगले, सांगलीतले गणित चुकतय

  उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Balasaheb Thackeray) यांच्या जागा वाटपचा तिढा अजून सुटलेला दिसत नाही. हातकणंगले लोकसभा मतदार संघातील प्रबळ दावेदार असताना तो मतदारसंघ सोडला...

नाशिक-पुणे महामार्गावरील धोकादायक झाडे हटवली

नाशिक-पुणे महामार्गावर वाहनांना अडथळा ठरणारी 24 झाडे हटवण्यात येत आहे. Nashik नाशिक-पुणे महामार्गाचे रुंदीकरण होत असल्याने या मार्गावरील पंधरा झाडे तोडली असून...

१० वर्ष देशाला फसवणाऱ्या मोदी सरकारचे काऊंटडाऊन सुरु, केंद्रात इंडिया आघाडीचे सरकार येणार: नाना पटोले

पुणे शहर व जिल्हा काँग्रेसने आयोजित केलेल्या महाविकास आघाडी इंडिया फ्रंटच्या कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते, भाजपा सरकारवर हल्लाबोल करताना ते पुढे म्हणाले की,...

IPS अधिकाऱ्याने केले एका ग्राम चळवळीचे कौतुक !

शहराप्रमाणे आता ग्रामीण भाग हा सुजलम सुफलम म्हणून ओळखला जाऊ लागला आहे. गांधीजी म्हणाले होते की खेड्याकडे चला. अशातच आता या खेडेभागात विविध प्रभोधन...

सोलापूर येथील १०० व्या नाट्यसंमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी चंद्रकांत पाटील

मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या मदतीने सोलापूरमध्ये यंदा आखील भारतीय नाट्यसंमेलनातर्फे १०० वे नाट्यसंमेलन पार पडणार आहे. या नाट्यसंमेलनाच्या स्वागताध्यक्षपदाचा स्विकार करावा असा नाट्यसंमेलनातील अनेक...

धनगर आरक्षणासाठी दहिवडीतील उपोषणकर्त्यांची मुंबईकडे पायपीट

  राज्यात अनेक दिवसांपासून मराठा आरक्षणाने वातावरण पेटलं आहे. तरीही सरकार कोणतेच ठोस पाऊल उचलायचं नाव घेत नाही. यामुळे मराठा समाजात असंतोष निर्माण होत आहे....

सांगलीतील चार तालुके दुष्काळग्रस्त जाहीर करा; आमदार पडळकर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

राज्यात कमी पावसामुळे काही जिल्ह्यांमध्ये निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता या खरीप हंगामासाठी पहिल्या टप्प्यात ४० तालुक्यात सरकारने दुष्काळ जाहीर केला.त्यानुसार दुष्काळी परिस्थितीत आवश्यक...