पश्चिम महाराष्ट्र
१० वर्ष देशाला फसवणाऱ्या मोदी सरकारचे काऊंटडाऊन सुरु, केंद्रात इंडिया आघाडीचे सरकार येणार: नाना पटोले
पुणे शहर व जिल्हा काँग्रेसने आयोजित केलेल्या महाविकास आघाडी इंडिया फ्रंटच्या कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते, भाजपा सरकारवर हल्लाबोल करताना ते पुढे म्हणाले की,...
IPS अधिकाऱ्याने केले एका ग्राम चळवळीचे कौतुक !
शहराप्रमाणे आता ग्रामीण भाग हा सुजलम सुफलम म्हणून ओळखला जाऊ लागला आहे. गांधीजी म्हणाले होते की खेड्याकडे चला. अशातच आता या खेडेभागात विविध प्रभोधन...
सोलापूर येथील १०० व्या नाट्यसंमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी चंद्रकांत पाटील
मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या मदतीने सोलापूरमध्ये यंदा आखील भारतीय नाट्यसंमेलनातर्फे १०० वे नाट्यसंमेलन पार पडणार आहे. या नाट्यसंमेलनाच्या स्वागताध्यक्षपदाचा स्विकार करावा असा नाट्यसंमेलनातील अनेक...
धनगर आरक्षणासाठी दहिवडीतील उपोषणकर्त्यांची मुंबईकडे पायपीट
राज्यात अनेक दिवसांपासून मराठा आरक्षणाने वातावरण पेटलं आहे. तरीही सरकार कोणतेच ठोस पाऊल उचलायचं नाव घेत नाही. यामुळे मराठा समाजात असंतोष निर्माण होत आहे....
सांगलीतील चार तालुके दुष्काळग्रस्त जाहीर करा; आमदार पडळकर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
राज्यात कमी पावसामुळे काही जिल्ह्यांमध्ये निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता या खरीप हंगामासाठी पहिल्या टप्प्यात ४० तालुक्यात सरकारने दुष्काळ जाहीर केला.त्यानुसार दुष्काळी परिस्थितीत आवश्यक...
सरकारच्या उलट्या बोंबा, निवृत्त IAS प्रभाकर देशमुखांनी केली चिरफाड !
सातारा जिल्ह्यातील माण-खटाव तालुक्यांत अनेक वर्षांपासून दुष्काळ पाठ सोडत नाही. या भागात पाऊस पडत नसल्याने येथील रहिवाशांचे हाल होत आहेत. त्याचप्रमाणे सरकार देखील दुष्काळाबाबत...
भाजप आमदाराने शरद पवारांच्या केलेल्या एकेरी उल्लेखावर सुप्रिया सुळे चिडीचूप, पण वकिलावर मात्र भडकल्या !
माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, अटलबिहारी वाजपेयी, राम मनोहर लोहिया, मधू लिमये, नाथ पै अशी संसदीय लोकशाहीतील परंपरा आपल्याकडे असताना, गेल्या काही वर्षापासून राज्यात...
‘महाराष्ट्राची भाग्यरेषा’ कोयनाच्या परिसरात होणार पर्यटन विकास
कोयना धरण होत असताना 'महाराष्ट्राची भाग्यरेषा' असा उल्लेख देशाचे केंद्रीय अर्थमंत्री चिंतामणी देशमुख यांनी केला होता. हे धरण बांधून झाल्यावर आजूबाजूचा परिसर खरोखर हिरवाईने...
अखेर ठरलं… अठरापगड जाती-जमाती आता मल्हारगड दसरा मेळाव्यासाठी एकवटणार
अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या खंडेरायाच्या जेजूरीत यावर्षीसुद्धा दसरा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. 29 ऑक्टोबर रोजी मल्हारगडाच्या पायथ्याशी हा दसरा मेळावा म्हणजेच मल्हारगड महामेळावा...
जयकुमार गोरे म्हणतात, आम्ही विरोधकांना तुरूंगात टाकू; विरोधकांनीही दिले खणखणीत उत्तर !
राज्यात सध्याचं राजकारण हे वेगळ्या वळणावर गेलेलं पाहायला मिळत आहे. मग ते शहर असो वा खेड सर्विकडे राजकारणाची परिस्थिति ही पेचात पाडणारी आहे. फक्त...