सध्या जिल्ह्यासह राज्यभरात उन्हाचा कडाका चांगलाच वाढला आहे. या वाढत्या उन्हामुळे अनेकदा धावत्या वाहनांना आग ( fire) लागल्याच्या घटना घडत आहेत. अशातच आज नाशिक-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर धावत्या कारने पेट घेतल्याची घटना घडली आहे.त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.(Car catches fire on Nashik-Chhatrapati Sambhajinagar highway)
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर निफाड तालुक्यातील पिंपळस ते गोंडेगाव फाट्या दरम्यान असणाऱ्या बानगंगा पुलावर सदर धावती कार पेटली आहे. सुदैवाने या घटनेत अंदरसुल येथील चालक
आकाश राजेंद्र राऊत (वय २४) हा तरुण थोडक्यात बचावला आहे.
दरम्यान, सदर कारने कशामुळे पेट घेतला याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. तसेच या घटनेत कुठलीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, कार जळून खाक झाली आहे.
ग्रीन टी बॅग वापरल्यानंतर आपण कचऱ्यात फेकतो असे सामान्यतः पाहिले जाते, परंतु आपण कधी विचार…
पावसाळ्याच्या दिवसात आपली पचनक्रिया कमजोर होते. त्यामुळे जड पदार्थ खाणे, उच्च प्रथिनयुक्त आहार, जास्त तेल…
कराड उत्तर मतदार संघात बाळासाहेब पाटील हे विद्यमान आमदार आहेत(In today's politics lies, earlier politics…
कराड उत्तर मतदार संघात बाळासाहेब पाटील हे विद्यमान आमदार आहेत(Eknath shinde is bad CM). गेल्या…
काही सोप्या पद्धतींनी तुम्ही ओठांवरच्या नको असलेल्या केसांपासून सुटका मिळवू शकता हे तुम्हाला माहीत आहे…
निरोगी राहण्यासाठी आरोग्य तज्ज्ञ सुका मेवा खाण्याचा सल्ला देतात. मनुका हे देखील एक ड्राय फ्रूट…