पावसाळा सुरु झाला असून, गर्मीमुळे काही सुटका झाली नाही. आता सुद्धा खूप जास्त गर्मी होत आहे. पावसाळ्यामध्ये उष्णतेपासून आराम मिळतो पण या ऋतूत त्वचेशी संबंधित अनेक समस्या वाढतात. या ऋतूमध्ये आर्द्रता वाढते, त्यामुळे त्वचा चिकट होऊ लागते. (monsoon skincare routine) विशेषतः ज्यांची त्वचा तेलकट असते त्यांनी पावसाळ्यात विशेष काळजी घेणे गरजेचे असते. बऱ्याच वेळा, लोक उन्हाळ्यात त्वचेची काळजी घेतात. मात्र, पावसाळ्यात देखील त्वचेची काळजी घेणे गरजेचे आहे. पावसाळ्याच्या दिवसात त्वचेशी संबंधित समस्या जसे की तेलकट, चिकट आणि मुरुम होतात. (monsoon skincare routine)
आता घरबसल्या बनवा नखांना सुंदर आणि मजबूत
सध्या महिलांचे जीवन खूप धकाधकीचे झाले आहे. यातच आता कित्येक महिलांमध्ये ओव्हेरियन सिस्टची समस्या झपाट्याने…
आजकाल सर्वांचीच जीवनशैली खूप धावपळीची झाली आहे. त्यामुळे लोकांना खूप कमी वयातच थायरॉईड या आजाराने…
स्त्री असो व पुरुष सर्वांचा आपला चेहरा चमकदार हवा. मात्र, चेहरा नेहमी चमकत राहणं शक्य…
भारतीय जनता पक्ष आता कॉंग्रेसमय झालेला आहे(Bharatiya Janata Party has now become Congress). भाजपमध्ये निष्ठावंतांना…
कोणाला सुंदर आणि जाड भुवया असाव्यात असे कोणाला वाटत नाही? परंतु, सुंदर भुवया मिळविण्यासाठी, त्यांना…
डोसा, इडली आणि ढोकळा अशा अनेक पदार्थ बनवण्यासाठी बेकिंग सोडा वापरला जातो.पण, तुम्हाला माहिती आहे…