टीम लय भारी
कोल्हापूर : भीमा कोरेगावप्रकरणी जी काही चौकशी करायची आहे ती लवकर करा. देवेंद्र फडणवीस यांची चौकशी करायला कुणी अडवलं आहे. आम्ही स्वच्छ आहोत, अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी केली.
‘महाविकास आघाडी’ सरकारने केलेली कर्जमाफी फसवी आहे, असा आरोप करीत भाजपच्या वतीने मंगळवारी कोल्हापूरात मोर्चा काढण्यात आला. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी सरकारवर जोरदार टीका केली.
चंद्रकांतदादा पुढे म्हणाले की, अजित पवार सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आहेत. पण तेच मुख्यमंत्र्यांसारखे वागत आहेत. सगळ्या घोषणा तेच करतात. या सरकारमधील तिन्ही पक्षांतील नेत्यांचे एकमेकांवर वजन आहे. त्यामुळे त्यांचे सरकार आपोआपच पडेल. कोरेगाव भीमा प्रकरणात राज्य सरकारने केंद्राला सहकार्य करणे आवश्यक आहे. अन्यथा त्याचे गंभीर कायदेशीर परिणाम भोगावे लागतील, असा इशाराही त्यांनी दिला.
हे सुद्धा वाचा
पंकजाताई म्हणाल्या, माझ्या स्वाक्षरीमध्येही गोपीनाथ मुंडे यांचे नाव
राज ठाकरेंच्या हिंदुत्ववादी भूमिकेचे चंद्रकांतदादा पाटलांनी केले कौतुक
कलर्स टीव्हीचा प्रसिद्ध शो 'खतरों के खिलाडी 14' त्याच्या फिनाले जवळ आला आहे. या शोचे होस्ट…
आजकल सर्वनाचा सुंदर आणि फिट दिसायला आवडते. त्यासाठी लॉग योग, व्यायाम आणि जिम सुद्धा लावतात.…
आजकाल सर्वांचीच जीवनशैली खूप धावपळीची झाली आहे. त्यामुळे लोकांना आपल्या शरीराकडे लक्ष्य द्याचा वेळ सुद्धा…
जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(Jaykumar Gore's neighbor…
आमदार जयकुमार गोरे यांची गु़ंडगिरी, त्यांनी केलेले गैरप्रकार, माण - खटावमधील जयकुमार गोरे यांची दहशत…
निरोगी त्वचेसाठी लोक अनेक उपाय करतात. स्त्री असो की पुरुष सर्वचजण आपल्या त्वचेची काळजी घेण्यासाठी…