‘जय शिवाजी, जय भवानी’ असे लिहून २० लाख पत्रे व्यंकय्या नायडू यांना पाठवणार असल्याचे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष जगन्नाथ काकडे – पाटील यांनी ‘लय भारी’शी बोलताना सांगितले ( NCP will send 20 lakhs letters to Venkaiah Naidu ).
राम मंदिराच्या मुद्द्यावरून भाजपने शरद पवारांना १० लाख पत्रे पाठविण्याचा इशारा दिला होता ( BJP going to send 10 lakhs letters to Sharad Pawar). त्याला प्रत्युत्तर म्हणून शिवरायांच्या मुद्द्यावर नायडू यांना २० लाख पत्रे पाठविणार असल्याचे काकडे – पाटील म्हणाले.
उदयनराजेंनी शिवरायांच्या वंशज असल्याचे पुरावे आणावेत; राऊतांनी डिवचले
उदयनराजे,गादीचे वारस आणि रक्ताचे नाते हे वेगळे असते; मलिकांचा टोला
उदयनराजेंकडून पगडी घालून घेतात, अन् आम्हाला टोप्या लावतात : उद्धव ठाकरे यांची मोदी, शाहांवर टीका
यापूर्वी भाजपचे खासदार व मंत्री यांना शपथ घेताना अनेकदा नमो… नमो, जय श्रीराम, नरेंद्र मोदी यांच्या घोषणा दिल्या आहेत. त्यावर लोकसभा अध्यक्ष किंवा राज्यसभा सभापती यांनी कधीही आक्षेप घेतला नाही. मात्र उदयनराजे यांनी शपथेचा समारोप करताना ‘जय शिवाजी, जय भवानी’ असा उल्लेख केला ( Venkaiah Naidu objected on Udyanraje Bhosle ) तर नायडू यांना लगेच मिरच्या का झोंबल्या असा सवाल काकडे यांनी केला.
शिवाजी महाराजांचा राज्यभिषेक करण्यासाठी ब्राह्मणांनी विरोध केला होता. आता भाजपचे ब्राह्मण शिवरायांचे नाव घ्यायलाही विरोध करू लागल्याचा आरोप त्यांनी केला.
शपथेमध्ये शिवरायांचे नाव घेतले अन् ते नोंद झाले तर त्यामुळे काय बिघडणार आहे. मुळातच शिवाजी महाराजांना आदर्श माणून राज्य कारभार चालविला गेला पाहीजे. पण संसदेच्या पवित्र ठिकाणीही नाव घ्यायला मज्जाव केला जात असेल तर भाजपची नियत साफ नाही असेच दिसून येत असल्याचे ते म्हणाले.
साऊथचा सुपरस्टार धनुषने त्याच्या आगामी चित्रपटाचे पोस्टर रिलीज केले आहे. धनुषच्या आगामी चित्रपटाचे नाव ‘इडली…
आजकाल लोकांची जीवनशैली खूप धावपळीची झाली आहे. त्यामुळे लोकांना आरोग्याशी जुडलेले अनेक आजार होऊ लागले…
बहुतेक लोक शरीराच्या इतर अवयवांना निरोगी ठेवण्यासाठी विविध प्रकारचे व्यायाम करतात, परंतु गुडघे निरोगी ठेवण्यास…
जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक(jaykumar gore is bad MLA), पाणीदार आमदार हा किताब लावून…
कराड उत्तर मतदार संघात बाळासाहेब पाटील हे विद्यमान आमदार आहेत(Begging dear sister postel 1500 rupees…
आपल्या खाण्याच्या सवयींचा आपल्या आरोग्यावर परिणाम होतो. जास्त तळलेले अन्न खाल्ल्याने शरीरातील खराब कोलेस्टेरॉलचे प्रमाण…