लय भारी न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यात सत्तास्थापण्याआधीच राज्यपालांनी राष्ट्रपती राजवट लागू केली. दरम्यान शिवसेनेतर्फे पुन्हा एकदा भाजपावर निशाणा साधण्यात आला. महाराष्ट्रात स्थिर सरकार देण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचं हलाहलही पचवू अशी टीका शिवसेनेचं मुखपत्र सामनामधून करण्यात आली आहे.
भाजप दिलेल्या शब्दापासून पाठ फिरवली. ठरल्याप्रमाणे वागला असता तर आज अशी परिस्थिती आली नसती. तत्व, नितीमत्ता, संस्कारातल्या भाजपाने हे गुण महाराष्ट्रातही दाखवायला हवे होते. कोणत्याही परिस्थितीत सत्ता स्थापन होऊ द्यायची नाही आणि राजभवनाच्या झाडाखाली बसून पत्ते पिसायचे हा खेळ सुरु असल्याची टीका करण्यात आली आहे.
शिवसेनेच्या या टीकेमुळे राज्यात शिवसेना आणि भाजप सोबत येणार नाहीत हे जवळपास निश्चित झाल आहे. त्यामुळे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी सरकार स्थापन करणार हे जवळपास निश्चित झाले आहे.
कराड उत्तर मतदार संघात बाळासाहेब पाटील हे विद्यमान आमदार आहेत(In today's politics lies, earlier politics…
कराड उत्तर मतदार संघात बाळासाहेब पाटील हे विद्यमान आमदार आहेत(Eknath shinde is bad CM). गेल्या…
काही सोप्या पद्धतींनी तुम्ही ओठांवरच्या नको असलेल्या केसांपासून सुटका मिळवू शकता हे तुम्हाला माहीत आहे…
निरोगी राहण्यासाठी आरोग्य तज्ज्ञ सुका मेवा खाण्याचा सल्ला देतात. मनुका हे देखील एक ड्राय फ्रूट…
पंढरपूर मध्ये धनगर आंदोलन संताजी वाघमोडे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे(Dhangar Reservation | Narahari Jirwal…
आपल्या शरीरासाठी पाणी फार महत्वाचे आहे. निरोगी राहण्यासाठी शरीरात पाणी असणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे…