लय भारी न्यूज नेटवर्क
मुंबई : अयोध्या येथील वादग्रस्त जमीन रामलल्लाचीच असल्याचा महत्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. तीन महिन्यांत ट्रस्ट तयार करून वादग्रस्त ठिकाणी मंदिर उभारण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत. वादग्रस्त ठिकाणची 67 एकर जागा रामलल्लाच्या मंदीरासाठी देण्यात यावी, तर मशिदीसाठी स्वतंत्रपणे पाच एकर जागा देण्यात यावी असेही न्यायालयाने आपल्या निकालात म्हटले आहे. पाच न्यायाधिशांची खंडपीठाने एकमताने आज हा निकाल दिला.
सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालामुळे ब्रिटीश राजवटीपासून वादात अडकलेल्या जागेचा प्रश्न अखेर निकाली निघाला आहे.
आज सायंकाळी सहाच्या वाजेच्या सुमारास टाऊन हॉल समोर असलेल्या खलील भाई बॅटरीवाला यांच्या दुकानाला आग…
सध्या जिल्ह्यासह राज्यभरात उन्हाचा कडाका चांगलाच वाढला आहे. या वाढत्या उन्हामुळे अनेकदा धावत्या वाहनांना आग…
उद्धव ठाकरे यांना पराभव दिसू लागल्याने त्यांचे मानसिक संतुलन ढासळले आहे. ते चिडलेले आहेत, घाबरलेले…
शहरातील जुन्या मुंबई-आग्रा महामार्गावरील म्युन्सिपल हायस्कूल, कन्या शाळेच्या आवारात शहर पोलिसांनी छापा टाकून सुमारे एक…
घाटकोपरमध्ये बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रोडशो झाला या रोडशोसाठी संपूर्ण मुंबईला वेठीस धरण्यात आले…
पपई (papaya) ही आरोग्यासाठी (Health) खूप फायदेशीर ( benefits) मानली जाते. यामध्ये व्हिटॅमिन-ए, व्हिटॅमिन-बी, व्हिटॅमिन-सी,…