मुंबई

भाषा भवनमध्ये भाषेचे प्रवाही स्वरूप असले पाहिजे : सुभाष देसाई

टीम लय भारी

मुंबई : मुंबईतील चर्ची रोड परिसरात मराठी भाषा भवन मुख्य केंद्र स्थापन करण्यात येत आहे. या केंद्राची अंतर्गत रचना व भाषिक संग्राहलाच्या निर्मितीसाठी १८ सदस्यांची समिती गठित करण्यात आली असून त्यांची पहिली बैठक मराठी भाषा मंत्री (Subhash Desai)  सुभाष देसाई यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली आहे. Minister Subhash Desai meeting passed

मराठी भाषा भवनाची अंतर्गत रचना कशी असावी याविषयी मान्यवर मंडळींनी विविध सूचना केल्या. भाषा ही जीवंत असते. ती प्रवाही असते. त्यामुळे भाषा भवनामध्ये भाषेचे प्रवाही स्वरुप असले पाहीजे अशा सूचना यावेळी करण्यात आल्या आहे.

 प्रमाणभाषा राज भाषा, लोकभाषा आदींचे प्रतिनिधीत्व या केंद्रातून होणे आवश्यक असल्याच्या सूचना यावेळी करण्यात आल्या. दरम्यान,  विविध जाणकारांच्या अधिक सूचनांसाठी ऑनलाइन तसेच ऑफलाइन कार्यशाळा घेण्यात येईल, असे मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी स्पष्ट केले आहे.

हे सुद्धा वाचा: 

उद्योग मंत्री सुभाष देसाईंनी तरूणांना दिला मोलाचा सल्ला !

Grant Marathi Classical Language Status, Maharashtra Minister To Centre

Shweta Chande

Recent Posts

तुम्ही फोन घेतला नाही,माझ्या आईचा मृत्यू झाला; मिठू जाधव यांनी सुजय विखे यांना भर सभेत सुनावले

भाजपाचे (BJP) उमेदवार सुजय विखे पाटील (Sujay Vikhe-Patil) यांची भरसभेत पंचाईत झाली. देउळगांव सिध्दी येथील…

4 mins ago

अपघातानंतर चालक रुग्णालयात; चोरट्याने लांबविली दुचाकी

जेल रोड परिसरात एका अजबगजब घटना घडली. कोठारी कन्या शाळेच्या मागे नियंत्रण सुटल्याने दुचाकी घसरून…

12 hours ago

दुप्पट रकमेचे आमिष दाखवणाऱ्या संशयिताला डांगसौंदाण्यातून अटक

तेजस ऊर्फ बंटी सुरेश वाघ (२५, रा. समर्थ हार्डवेअरसमोर, डांगसौंदाणे, ता. बागलाण) सात लाख रुपयांचे…

13 hours ago

प्रचारात कांदा प्रश्नावर भूमिका मांडा; छगन भुजबळ यांची डॉ. भारती पवार यांना सूचना

डॉ. भारती पवार (Dr.Bharati Pawar) यांनी मंगळवारी भुजबळ फार्म येथे भुजबळ यांची भेट घेतली. या…

13 hours ago

उन्हाळ्यात खसखस ​​खाण्याचे अनेक फायदे

उन्हाळ्यात (summer) खसखस(poppy seeds) ​​खाल्ल्याने आरोग्याला अनेक फायदे होतात. खसखस (poppy seeds) हे औषधी गुणधर्मांनी…

13 hours ago

नाशिक जिल्ह्यातील अनेक गावांवर पिण्याच्या पाण्याचे संकट

गेल्यावर्षी कमी झालेले पर्जन्यमान अन वाढत्या उष्णतेने पाण्याचे होणारे बाष्पीभवन यामुळे जिल्ह्यातील धरणांमधील पाण्याच्या पातळीत…

15 hours ago