भाजपाचे आमदार जयकुमार गोरे अत्यंत थापाडे आहेत मान खटाव च्या पाणी चळवळीचा जुना इतिहास आहे(A herd of cattle on the banks of the dam, still thirsty without water). पाणी चळवळीच्या खर्चाची सुरुवाती खटाव तालुक्यातून सुरू झाली. खटाव तालुक्याच्या नेतृत्वाने पुढे मान तालुक्याला ही मदतीचा हात दिला.
आमदार जयकुमार गोरे यांच्यामुळं भाजप सापडला संकटात
भाऊसाहेब गुदघे, सदाशिवराव पोळ धोंडीराम वाघमारे अशा अनेक माजी आमदारांनी ही चळवळ सतत पुढे नेण्याचे काम केले. यशवंतराव चव्हाण शरद पवार यांच्या प्रयत्नामुळे उरमोडी प्रकल्प आकारास आला.येरळा नदीवरील धरण हे शरद पवार यांच्यामुळेच तयार झाले. या धरणामुळे जयकुमार गोरे यांच्या कार्यकर्त्यांना ही लाभ झाला. जयकुमार गोरे यांचे कट्टर कार्यकर्ते असलेले सोमनाथ बुदे हा शरद पवार यांनी बांधलेल्या धरणातील पाण्याच्या बळावर शेती करतो असे आंबवडे गावातील नागरिकांनी सांगितले. अंबवडे हे गाव सामाजिक सलोखा जपणारे गाव आहे.
प्रभाकर देशमुख यांनी जयकुमार गोरे यांना काढले सोलून !
सोमनाथ बुधे, जाधव यांच्यासारखे काही व्हाट्सअप विद्यापीठातून उदयास आलेले अंध भक्तांना जुना इतिहास माहित नाही जयकुमार गोरे हे पूर्वी काँग्रेसमध्ये होते म्हणून त्यांच्या आम्ही मतदान केले, आता ते भाजपमध्ये आहेत. शिव, शाहू, फुले ,आंबेडकर यांचा विचार मोडीस काढायला निघालेल्या भाजपमध्ये जयकुमार गोरे गेले आहेत. त्यामुळे 18 पगड जातीचा बहुजन वर्गातील लोकांना जयकुमार गोरेचा पराभव करायचा चंग बांधल्याचे या कार्यकर्त्यांनी सांगितले
निरोगी राहण्यासाठी आरोग्य तज्ज्ञ सुका मेवा खाण्याचा सल्ला देतात. मनुका हे देखील एक ड्राय फ्रूट…
पंढरपूर मध्ये धनगर आंदोलन संताजी वाघमोडे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे(Dhangar Reservation | Narahari Jirwal…
आपल्या शरीरासाठी पाणी फार महत्वाचे आहे. निरोगी राहण्यासाठी शरीरात पाणी असणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे…
PCOD ही हार्मोनल असंतुलनाशी संबंधित समस्या आहे. यामध्ये स्त्रीच्या अंडाशयात सिस्ट तयार होतात. यामुळे मासिक…
पंढरपूर मध्ये धनगर आंदोलन संताजी वाघमोडे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे(Devendra Fadnavis cheated Dhangars) आरक्षण…
पावसाळ्यात केस तुटण्याची आणि गळण्याची समस्या वाढते. वास्तविक या काळात पावसात भिजल्यामुळे केसांची मुळे कमकुवत…