अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे व सामान्य जनतेचे प्रचंड नुकसान झाले आहे. परंतु अद्याप सरकारने पंचनामे काढले नसून विशेष आर्थिक पॅकेजही जाहीर केलेले नाही. या अतिवृष्टीत ८०० मुकी जनावरे वाहून गेली तर २५ पेक्षा अधिक लोकांचे प्राण गेले आहेत. तसेच औरंगाबाद, बीड, जालना, हिंगोली, लातूर, उस्मानाबाद, परभणी, नांदेड, या जिल्ह्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडला असून तिथे ढगफुटी झाली.
धर्मनिरपेक्ष पक्षांचा जातीयवादी चेहरा उघड, जिल्ह्यावासीयांसमोर बुरखा फाटला
मुख्यमंत्रीपदासाठी ४ नेत्यांची नावे
सोयाबीन, कापूस, तीळ, मुंग, उडीद, व ऊस इत्यादी पिकांच्या उत्पादनातही प्रचंड नुकसान झाले आहे. तसेच, परभणी, जालना, औरंगाबाद, नांदेड, इत्यादी भागात पावसामुळे शंभर टक्के लोकांचे संसार उध्वस्त झाले. असे भाजप राज्य प्रवक्ते राम कुलकर्णी म्हणाले.
साकीनाका बलात्कार प्रकरणावरून संजय राऊतांचा विरोधकांवर संताप
मराठवाडा मुक्ती दिन
१७ सप्टेंबर हा दिवस मराठवाडा मुक्ती दिन म्हणून साजरा केला जातो. १७ सप्टेंबर १९४८ रोजी मराठवाडा निजामाच्या राजवटीतून मुक्त झाला होता. निजामाच्या जुलमातून मुक्त झाल्याचा आनंद म्हणून हा दिवस साजरा केला जातो. तसेच या दिवशी औरंगाबाद येथे ध्वजारोहण करण्यात येथे.
महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत राज्यात कृषी, फलोत्पादन आणि संलग्न क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी, व्यक्ती,…
3 ऑक्टोबरपासून देशभरात नवरात्री उत्सव सुरु होणार आहे. याच दिवशी महिला T20 विश्वचषक 2024 स्पर्धा…
लय भारी चे संपादक तुषार खरात हे महाराष्ट्रातील विविध विधानसभा मतदारसंघाचे दौरे करत करत ते…
बदलत्या ऋतूमध्ये लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते, त्यापैकी सर्दी, खोकला आणि शिंका येणे ही…
लय भारी चे संपादक तुषार खरात हे महाराष्ट्रातील विविध विधानसभा मतदारसंघाचे दौरे करत करत ते…
मासिक पाळीच्या काळात अनेक महिलांना असह्य वेदना, पेटके आणि पचनाच्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.…