लय भारी न्यूज नेटवर्क
मुंबई : शिवसेनेचे नेते इतके वर्षे राजकारणात आहेत, पण त्यांना राजकारणच कळत नाही. काँग्रेस व राष्ट्रवादीचे नेते त्यांना उल्लू बनिवत आहेत. काँग्रेसचे नेते शिवसेनेसोबत एक बोलत आहेत, प्रसारमाध्यमांसमोर दुसरचे बोलत आहेत, तर प्रत्यक्षात भलतीच कृती करीत आहेत, अशा शब्दांत माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.
ते म्हणाले की, युतीच्या 160 जागा निवडून आल्या होत्या. पण शिवसेनेने केलेला वेगळा विचार हा नैतिकतेला धरून नाही. शिवसेना काँग्रेस व राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापन करू शकणार नाही. हे दोन्ही पक्ष शिवसेनेला उल्लू बनवित आहेत. त्यामुळे भाजपच पुन्हा सत्ता बनवेल. आम्ही 145 आमदारांचे संख्याबळ सिद्ध करू. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला कामाला लागण्याच्या सुचना केल्या आहेत, असे राणे म्हणाले.
अशा बातम्या वॉटस् अपवर मिळविण्यासाठी या ठिकाणी क्लिक करा
हे सुद्धा वाचा
काँग्रेस- राष्ट्रवादीच्या चर्चेनंतर शिवसेनेला पाठिंबा : अहमद पटेल
महाराष्ट्रात तिस-यांदा राष्ट्रपती राजवट; काय आहे राष्ट्रपती राजवट
राज्यपालांची भूमिका त्यांच्या टोपीच्या रंगाला साजेशी; काँग्रेसचा हल्लाबोल
काही सोप्या पद्धतींनी तुम्ही ओठांवरच्या नको असलेल्या केसांपासून सुटका मिळवू शकता हे तुम्हाला माहीत आहे…
निरोगी राहण्यासाठी आरोग्य तज्ज्ञ सुका मेवा खाण्याचा सल्ला देतात. मनुका हे देखील एक ड्राय फ्रूट…
पंढरपूर मध्ये धनगर आंदोलन संताजी वाघमोडे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे(Dhangar Reservation | Narahari Jirwal…
आपल्या शरीरासाठी पाणी फार महत्वाचे आहे. निरोगी राहण्यासाठी शरीरात पाणी असणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे…
PCOD ही हार्मोनल असंतुलनाशी संबंधित समस्या आहे. यामध्ये स्त्रीच्या अंडाशयात सिस्ट तयार होतात. यामुळे मासिक…
पंढरपूर मध्ये धनगर आंदोलन संताजी वाघमोडे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे(Devendra Fadnavis cheated Dhangars) आरक्षण…