लय भारी न्यूज नेटवर्क
मुंबई : भाजपकडे सत्तास्थापन करण्याइतपत संख्याबळ नसल्यामुळे भाजपने सत्तास्थापन करण्यास नकार दिला, त्यानंतर राज्यपालांनी संख्याबळात दुस-या क्रमांकाचा पक्ष असलेल्या शिवसेनेला सत्तास्थापन करण्यासाठी निमंत्रण दिलं आहे.
शिवसेनेला निमंत्रण दिल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरेंनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांना फोन केला असून ते पवारांच्या निवासस्थानी भेटीसाठी जाणार आहेत. आजच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्यपालांच्या भेट घेतली त्यानंतर भाजप सत्तास्थापन करणार नाही असं जाहीर केलं. त्यामुळे आता शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस सरकार स्थापन करणार असल्याचे जवळपास निश्चित आहेत. त्यामुळे पुढे काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
काही सोप्या पद्धतींनी तुम्ही ओठांवरच्या नको असलेल्या केसांपासून सुटका मिळवू शकता हे तुम्हाला माहीत आहे…
निरोगी राहण्यासाठी आरोग्य तज्ज्ञ सुका मेवा खाण्याचा सल्ला देतात. मनुका हे देखील एक ड्राय फ्रूट…
पंढरपूर मध्ये धनगर आंदोलन संताजी वाघमोडे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे(Dhangar Reservation | Narahari Jirwal…
आपल्या शरीरासाठी पाणी फार महत्वाचे आहे. निरोगी राहण्यासाठी शरीरात पाणी असणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे…
PCOD ही हार्मोनल असंतुलनाशी संबंधित समस्या आहे. यामध्ये स्त्रीच्या अंडाशयात सिस्ट तयार होतात. यामुळे मासिक…
पंढरपूर मध्ये धनगर आंदोलन संताजी वाघमोडे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे(Devendra Fadnavis cheated Dhangars) आरक्षण…