तसेच असोचेम संस्थेच्या वतीने नवी दिल्ली येथे आयोजित हवाई वाहतुक परिषदेप्रसंगी महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांनी शिंदे यांची भेट घेऊन राज्यातील विमानतळांबाबत चर्चा केली. आणि चर्चे नंतर राज्यातील विमानतळांबाबत आणि त्यांच्या विकासासबंधी लवकरच यावर बैठका घेतल्या जातील असे आश्वासन त्यावेळी त्यांनी दिले.
ललित गांधी यांनी महाराष्ट्रातील विमानतळांचा विस्तार, हवाई सेवांचा विस्तार, प्रस्तावित विमानतळांची प्रलंबित कामे या विषयांची माहिती शिंदे यांना देऊन राज्यातील विमानतळांविषयीचे सविस्तर निवेदन सादर केले. कोल्हापूर, नाशिक, जळगाव, औरंगाबाद, नागपुर येथुन नवीन हवाई सेवांचा प्रारंभ, विमानतळ विस्तारीकरण यावर प्राधान्याने लक्ष देण्याची विनंतीही केली. सोलापूर विमानतळावरील प्रवासी वाहतुक नियमित सुरू होण्यामधील अडथळे दूर करणे, पुणे मुंबई येथील नवीन विमानतळांच्या कामाची गती वाढविणे, अमरावती, अकोला, रत्नागिरी विमानतळ कार्यान्वित करणे या प्रश्नांवर मुख्यतः लक्ष केंद्रीत अशी विनंती गांधी यांनी शिंदे यांना केली.
दरम्यान कोल्हापूर विमानतळास छत्रपति राजाराम महाराजांचे नाव देण्याच्या निर्णयाची त्वरीत अंमलबजावणी व्हावी अशी मागणी यावेळी ललित गांधी यांनी केली आहे.
हे सुद्धा वाचा
युक्रेनमध्ये अडकलेले 250 भारतीय विद्यार्थी परतले
आयकार विभागाच्या धाडीनंतर पुंन्हा सत्तेवर येण्याची सत्ताधiऱ्यांना वाटतेय भीती
राष्ट्रवादी पाठोपाठ शिवसेनेच्या ‘या’ नेत्याच्या घरी इन्कम टॅक्सची धाड
21-year-old student is the first Indian casualty of Putin’s war
शांतिगिरी महाराजांनी (Shantigiri Maharaj) आज मतदानाच्या दिवशी मतदान करताना ईव्हीएम कक्षालाच हार घातल्याने खळबळ उडाली…
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक…
व्ही मोशन पिक्चर्स प्रस्तुत ‘मल्हार’ (Malhar) या नव्या चित्रपटाची घोषणा करण्यात आली असून या चित्रपटाचे…
त्र्यंबकेश्वर हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे.यामुळे देशभरातून रोज हजारो भाविक त्र्यंबकेश्वराच्या दर्शनासाठी येत असतात. भाविकांची…
लोकसभा निवडणुकीसाठी पाचव्या टप्प्यातील मतदान आज पार पडत आहे. देशभरात 49 जागांवर मतदान होणार आहे.…
राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ ( Chhagan Bhujbal) यांनी आज…