राजकीय

‘महाविकास आघाडी’ सरकारने जनतेचा विश्वास सार्थ ठरविला : बाळासाहेब थोरात

टीम लय भारी

मुंबई : महाविकास आघाडी सरकारने राज्यातील जनतेचा विश्वास संपादन करण्यात यश मिळवले आहे. त्यामुळेच विधान परिषद निवडणूक, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत निवडणुकीत माविआला जनतेने मोठा प्रतिसाद दिला. असे विधान राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले आहे (‘Mahavikas Aghadi’ government has earned the trust of the people).

मागील काही वर्षांपासून धर्माच्या नावावर राजकारण सुरु आहे. लोकशाही, देशाचे संविधान यांना संपण्याचे कारस्थान राजले जात आहे. परंतु, हा देश लोकशाही व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानाच्या तत्वावर चालणारा देश आहे. तसेच जातीयवादी शक्तींना रोखण्यासाठीच काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना या तीन पक्षांनी एकत्र येऊन राज्यात एक भक्कम पर्याय उभा केला आहे. असे बाळासाहेब थोरात म्हणाले.

Balasaheb Thorat : बाळासाहेब थोरात म्हणतात, मतदारांनी भाजप – आरएसएसला शिकविला धडा

Balasaheb Thorat : पदवीधर व शिक्षक मतदारसंघाची निवडणूक महाविकास आघाडी एकत्रच लढणार- बाळासाहेब थोरात

जातीयवादी शक्तींना रोखण्यासाठीच तीन पक्षांनी एकत्र येऊन राज्यात एक भक्कम पर्याय उभा केला आहे

अहमदनगर जिल्ह्यातील टिळक भवन येथे विविध पक्षातील नेते व पदाधिकाऱ्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. त्यावेळी बाळासाहेब थोरात बोलत होते. या कार्यक्रमात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले. कार्याध्यक्ष माजी मंत्री नसीम खान, प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष संजय बनसोडे, जयप्रकाश छाजेड, शरद आहेर व इतर मान्यवर मंडळी उपस्थित होती.

टिळक भवन येथे विविध पक्षातील नेते व पदाधिकाऱ्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला

Balasaheb Thorat : मराठी चित्रपट आणि चित्रपटगृहे पुनर्जीवित करण्याला प्राधान्य : महसूल मंत्री बाळासाहेब थोरात

Mumbai News Live Updates: Maharashtra records lowest covid-19 cases in 17 months

कीर्ती घाग

Recent Posts

राज्यपालांच्या हस्ते होणार राज्याच्या कृषी पुरस्कारांचे वितरण; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित

महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत राज्यात कृषी, फलोत्पादन आणि संलग्न क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी, व्यक्ती,…

8 hours ago

महिला T20 WC 2024 चे वेळापत्रक आले समोर, या दिवशी खेळला जाणार पाकिस्तान विरुद्ध सामना

3 ऑक्टोबरपासून देशभरात नवरात्री उत्सव सुरु होणार आहे. याच दिवशी महिला T20 विश्वचषक 2024 स्पर्धा…

8 hours ago

यशवंतराव चव्हाणांच्या निकटवर्तीयाचे शब्द | शरद पवार हेच खरे यशवंत विचाराचे वारसदार | अजित पवार नाटकी

लय भारी चे संपादक तुषार खरात हे महाराष्ट्रातील विविध विधानसभा मतदारसंघाचे दौरे करत करत ते…

9 hours ago

काळी मिरी, पिंपळी आणि सुंठ सेवन केल्याने होणार अनेक फायदे

बदलत्या ऋतूमध्ये लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते, त्यापैकी सर्दी, खोकला आणि शिंका येणे ही…

9 hours ago

Atul Bhosale | Jaykumar Gore | Madan Bhosale | आयारामांनी भाजपची संस्कृती बिघडवली | निष्ठावंत कडाडले

लय भारी चे संपादक तुषार खरात हे महाराष्ट्रातील विविध विधानसभा मतदारसंघाचे दौरे करत करत ते…

10 hours ago

मासिक पाळी दरम्यान तीव्र वेदना कमी करण्यासाठी करा हे व्यायाम

मासिक पाळीच्या काळात अनेक महिलांना असह्य वेदना, पेटके आणि पचनाच्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.…

11 hours ago