मागील काही वर्षांपासून धर्माच्या नावावर राजकारण सुरु आहे. लोकशाही, देशाचे संविधान यांना संपण्याचे कारस्थान राजले जात आहे. परंतु, हा देश लोकशाही व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानाच्या तत्वावर चालणारा देश आहे. तसेच जातीयवादी शक्तींना रोखण्यासाठीच काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना या तीन पक्षांनी एकत्र येऊन राज्यात एक भक्कम पर्याय उभा केला आहे. असे बाळासाहेब थोरात म्हणाले.
Balasaheb Thorat : बाळासाहेब थोरात म्हणतात, मतदारांनी भाजप – आरएसएसला शिकविला धडा
Balasaheb Thorat : पदवीधर व शिक्षक मतदारसंघाची निवडणूक महाविकास आघाडी एकत्रच लढणार- बाळासाहेब थोरात
अहमदनगर जिल्ह्यातील टिळक भवन येथे विविध पक्षातील नेते व पदाधिकाऱ्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. त्यावेळी बाळासाहेब थोरात बोलत होते. या कार्यक्रमात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले. कार्याध्यक्ष माजी मंत्री नसीम खान, प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष संजय बनसोडे, जयप्रकाश छाजेड, शरद आहेर व इतर मान्यवर मंडळी उपस्थित होती.
Mumbai News Live Updates: Maharashtra records lowest covid-19 cases in 17 months
महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत राज्यात कृषी, फलोत्पादन आणि संलग्न क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी, व्यक्ती,…
3 ऑक्टोबरपासून देशभरात नवरात्री उत्सव सुरु होणार आहे. याच दिवशी महिला T20 विश्वचषक 2024 स्पर्धा…
लय भारी चे संपादक तुषार खरात हे महाराष्ट्रातील विविध विधानसभा मतदारसंघाचे दौरे करत करत ते…
बदलत्या ऋतूमध्ये लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते, त्यापैकी सर्दी, खोकला आणि शिंका येणे ही…
लय भारी चे संपादक तुषार खरात हे महाराष्ट्रातील विविध विधानसभा मतदारसंघाचे दौरे करत करत ते…
मासिक पाळीच्या काळात अनेक महिलांना असह्य वेदना, पेटके आणि पचनाच्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.…