जाहीर सभेत बोलताना ओवेसी म्हणाले, “ २०१४ ची लोकसभा निवडणूक झाली, एमआयएम लढली नाही तरी पण मग भाजपा कशी काय जिंकली. २०१७ मध्ये विधानसभा निवडणूक झाली. एमआयएम २५-२७ जागांवर आणि भाजपा ३०० जागांवर यशस्वी झाली. कोण जबाबदार? त्यानंतर २०१९ ची लोकसभा निवडणूक झाली. तेव्हा उत्तर प्रदेशमध्ये एमआयएम लढली नाही. सपा आणि बसपा एकत्र लढले, केवळ १५ जागांवर यश मिळवलं. मग सांगा त्या सगळ्या जागांवर भाजपा कशी काय जिंकली?”
धक्कादायक: दोन सौंदर्यवतींचा भीषण कार अपघात जागीच मृत्यू
पाकिस्तानमध्ये बॉम्ब फुटायची वाट बघतोय; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला
तसेच, “ माझ्या मित्रांनो भारतीय राजकारणात तुमचे एवढे महत्व राहिलेले नाही. तुमच्या मताचे, मुस्लिमांच्या मताचे आता एवढे महत्व राहिलेले नाही. आपल्या डोळ्यात नेहमीच धुळफेक करण्यात आली की, मुसलमान एक व्होट बँक आहे. मी संसदेत उभे राहून ही गोष्ट सांगितली होती की, भारतात मस्लीम व्होट बँक राहणार नाही. भारतात नेहमीच हिंदू व्होट बँक होती, आहे आणि राहील.” असं यावेळी ओवेसींनी बोलून दाखवलं.
मुंबई पोलिसांनी घेतली सचिन वाझेची कस्टडी
याचबरोबर, “ जर कुणी विचारलं की तुम्ही असं कसं काय म्हणत आहात? व्होट बँकेचे राजकारण, व्होट बँकेचे राजकारण… नेहमी बोललं जातं की मुस्लीम व्होट, मुस्लीम व्होट कुठंय मुस्लीम व्होट? जर मुस्लीम मतं असती तर भारताच्या संसदेत केवळ २३-२४ खासदारच का जिंकून आले असते? नेहमीच या देशात कोणतीच मुस्लीम व्होट बँक नव्हती.” असंही खासदर ओवेसींनी जाहीरपणे सांगितलं.
जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(What went wrong…
जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(Man - A…
जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(Jayakumar Gore has…
जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(School children told…
कराड उत्तर मतदार संघात बाळासाहेब पाटील हे विद्यमान आमदार आहेत(Eknath Shinde being Chief Minister is…
जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(Beloved sister does…