राजकीय

राहुल गांधी यांचा बेरोजगारीवरून केंद्र सरकारला टोला

टीम लय भारी

मुंबई :- कोरोना, जीएसटी, लॉकडाउन, सेंट्रल व्हिस्टा प्रकल्प, अर्थव्यवस्था यासारख्या अनेक विषयांवर राहुल गांधी गेल्या काही दिवसांपासून केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. परंतु आज पुन्हा राहुल गांधी यांचा बेरोजगारीवरून केंद्र सरकारला टोला लगावला आहे (Rahul Gandhi unemployment has hit the central government hard).

आता काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी बेरोजगारीवरून केंद्र सरकारवर (central government) टीकास्त्र सोडले आहे. केंद्र सरकारच्या ‘अब की बार मोदी सरकार’ या घोष वाक्याची त्यांनी खिल्ली उडवली आहे. मोदी सरकारच्या काळात बेरोजगारी वाढल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

काकांच्या स्मृतिदिनी धनंजय मुंडेंची भावूक पोस्ट

गायिका वैशाली माडेचा राष्ट्रवादीत प्रवेश

A Study In Contrasts: Looking At PM Modi’s Social Media Policy After Rahul’s Purge Move

“अबकी बार करोडो बेरोजगार, कोण जबाबदार? फक्त आणि फक्त मोदी सरकार” असे ट्वीट काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केले आहे. त्याचबरोबर ‘अबकी बार करोडो बेरोजगार’ यासाठी हॅशटॅग वापरला. राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी ट्वीट केल्यानंतर कमेंट्स बॉक्समध्ये काँग्रेस आणि भाजपा पक्षातील कार्यकर्ते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत.

यापूर्वीही ‘एक तो महामारी, उस पर प्रधान अहंकारी’ असे ट्वीट काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केले होते. या ट्वीटसोबत त्यांनी सीरम इंस्टीट्यूट ऑफ इंडियाचे कार्यकारी अधिकारी सुरेश जाधव यांच्या आरोपांचा दाखला दिला होता. त्यांनी कोरोनाच्या उपलब्ध मात्रा आणि जागतिक आरोग्य संघटनेची नियमावली यांचा कुठे ही तालमेल लक्षात ठेवला नसल्याचा संदर्भ दिला होता.

गेल्या काही दिवसात काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी त्यांच्याच पक्षाचे काही नेते, काही मित्र आणि काही पत्रकारांना अनफॉलो केले आहे. यामध्ये वायनाडच्या कार्यालयातले काही लोक आणि दिल्लीतल्या काही ज्येष्ठ पत्रकारांचाही समावेश आहे. राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या या कृतीची सोशल मीडियावर तसेच राजकीय वर्तुळांमध्येही जोरदार चर्चा आहे.

Rasika Jadhav

Recent Posts

Jaykumar Gore | Ladaki Bahin | आमचे नवरे आमदारांसाठी स्पेशल मोकळे, चप्पल तुटोस्तोवर पळतात

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(Special openings for…

48 mins ago

जर केसांची लांबी वाढत नसेल तर सकाळी उठल्याबरोबर करा ‘ही’ एक गोष्ट

केसांची चांगली काळजी घेऊन, केसांना कंघी करून आणि चांगला शॅम्पू वापरल्यानंतरही अनेकांच्या केसांचे आरोग्य बिघडते.…

4 hours ago

Jaykumar Gore | सतोबा देवस्थानच्या पुजाऱ्याचे ‘खतरनाक’ भाकीत, जयकुमार गोरे पडणार |

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे("Lay Bhari" has…

5 hours ago

तुम्ही पण कडक पाणी वापरता का? मग हा लेख खास तुमच्यासाठीच

कडक पाणी म्हणजे कठीण पाणी. या पाण्यात कॅल्शियम आणि मॅग्नेशियम सारखी खनिजे खूप जास्त प्रमाणात…

23 hours ago

आता ऑफिसमध्ये बसून देखील करू शकता व्यायाम, जाणून घ्या

व्यायाम, योग करणे आपल्या शरीरासाठी फार महत्वाचे आहे. व्यायामाशिवाय आपले शरीर निरोगी राहत नाही. शिवाय,…

1 day ago

साइड एल्बो प्लँक व्यायामाचे जबरदस्त फायदे, जाणून घ्या

आजच्या काळात लोकांना नोकरीमुळे आपल्या शरीराकाडे लक्ष्य देता येत नाही. त्यामुळे त्यांना अनेक प्रकारच्या समस्यांना…

1 day ago