मुंबई महानगरपालिकेची सत्ता ही शिवसेनेकडे कायमस्वरूपी आहे. मात्र, मुंबईचे प्रश्न का मिटत नाहीत, दरवर्षी मुंबईमध्ये मुसळधार पाऊस झाला की मुंबई तुंबते, मुंबईत रस्ते कमी आणि खड्डे जास्त आहेत. दरवर्षी मुंबईतील साफसफाईच्या नावाखाली भ्रष्टाचार केला जातो. हा भ्रष्टाचार रोखण्यासाठी शिवसेनेने ठोस पावले उचलायला हवीत असे सदाभाऊ खोत म्हणाले आहेत.
Video : आशिष शेलार यांनी मुख्यमंत्र्यांवर डागली तोफ
जितेंद्र आव्हाडांनी दिली खुषखबर, सर्वसामान्यांसाठी 8,205 घरांची सोडत
धनंजय मुंडेंचा महत्वाचा निर्णय, तृतीयपंथियांची नोंदणी करणार
Shiv Sena-led MVA govt not serious about Maratha quota, says Fadnavis
मुंबईमध्ये अनेक इमारती या अनधिकृत आहेत. त्यामुळे इमारती कोसळून जीवितहानी होते. याला जवाबदार कोण, बिल्डरांना अनधिकृत इमारती बांधण्यासाठी परवानगी कोण देत. या अनधिकृत इमारतींमुळे मुंबईमध्ये अनेक प्रश्न निर्माण होतात. मात्र शिवसेना हे प्रश्न सोडवत नाही, असेही सदाभाऊ खोत म्हणाले आहेत (Sadabhau Khot said who would allow builders to build unauthorized buildings).
साऊथचा सुपरस्टार धनुषने त्याच्या आगामी चित्रपटाचे पोस्टर रिलीज केले आहे. धनुषच्या आगामी चित्रपटाचे नाव ‘इडली…
आजकाल लोकांची जीवनशैली खूप धावपळीची झाली आहे. त्यामुळे लोकांना आरोग्याशी जुडलेले अनेक आजार होऊ लागले…
बहुतेक लोक शरीराच्या इतर अवयवांना निरोगी ठेवण्यासाठी विविध प्रकारचे व्यायाम करतात, परंतु गुडघे निरोगी ठेवण्यास…
जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक(jaykumar gore is bad MLA), पाणीदार आमदार हा किताब लावून…
कराड उत्तर मतदार संघात बाळासाहेब पाटील हे विद्यमान आमदार आहेत(Begging dear sister postel 1500 rupees…
आपल्या खाण्याच्या सवयींचा आपल्या आरोग्यावर परिणाम होतो. जास्त तळलेले अन्न खाल्ल्याने शरीरातील खराब कोलेस्टेरॉलचे प्रमाण…