राजकीय

टाउनशिप उभारण्याचा निर्णय योग्य होता, शरद पवार

टीम लय भारी

नवी मुंबई:  नवी मुंबईतील एका सभेला संबोधित करताना पवार म्हणाले की, राज्याची राजधानी मुंबईची गर्दी कमी करण्यासाठी तत्कालीन सरकारने टाऊनशिप उभारण्याच्या घेतलेला निर्णय योग्य होता असे शरद पवार म्हणाले. महाराष्ट्रातील वसंतराव नाईक सरकारने 1970 च्या दशकाच्या सुरुवातीला आर्थिक विकासाचे केंद्र म्हणून उदयास आलेली नवी मुंबई टाऊनशिप उभारण्याचा योग्य निर्णय घेतल्याचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे.(Sharad Pawar, decision to set up a township was right)

सोमवारी नवी मुंबईतील एका सभेला संबोधित करताना पवार म्हणाले की, राज्याची राजधानी मुंबईची गर्दी कमी करण्यासाठी तत्कालीन सरकारने टाऊनशिप उभारण्याच्या घेतलेल्या निर्णयाचा मी स्वागत करत आहे असे त्यांनी सांगितले.

“जेव्हा या प्रकरणावर चर्चा होत होती, तेव्हा आमच्यापैकी काहीजण नवी मुंबईत उतरले. मी नवी मुंबईत पहिल्यांदा पाऊल टाकले तेव्हा तिथे फक्त भातशेती होती, इमारती नाहीत. तत्कालीन राज्य सरकारने योग्य तो निर्णय घेतला आणि तेव्हापासून शहराचा मोठ्या प्रमाणावर विकास झाला. असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष म्हणाले. नवी मुंबईकडे आता जग आर्थिक विकासाचे केंद्र म्हणून पाहत आहे, या भागातील पायाभूत सुविधा आणि इतर विकासाचा विचार करून ते मॉडेल टाऊनशिप बनवण्यात नागरिकांच्या योगदानाचे कौतुक केले.

हे सुद्धा वाचा

भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी शरद पवारांना नोटीस; साक्ष नोंदवण्यासाठी राहावे लागणार उपस्थित!

पंतप्रधान मोदींकडून शरद पवारांचं कौतुक झाले, पण राष्ट्रवादीचा मोदींवर पलटवार

राष्ट्रवादी ३ राज्यांच्या निवडणुका लढणार,शरद पवारांची माहिती

‘Humara Bajaj’: Rahul Bajaj was a lighthouse for young entrepreneurs, says Sharad Pawar

Pratikesh Patil

Share
Published by
Pratikesh Patil

Recent Posts

पुण्यात सशस्त्र दरोडा! सात जणांनी लुटलं सोन्याचं दुकान

पुण्यात भर दिवसा बीजेएफ ज्वेलर्सच्या दुकानात (gold shop) सशस्त्र दरोडा टाकण्यात आल्याची घटना समोर आली…

3 mins ago

काँग्रेसने मागासवर्गीयांच्या आरक्षणाला कायमच विरोध केला; के. लक्ष्मण यांचा हल्लाबोल

मोदी सरकारच्या 10 वर्षांतील गरीब कल्याण योजनांच्या यशामुळे काँग्रेसकडे प्रचारासाठी मुद्देच नसल्याने आरक्षण आणि संविधानाच्या…

59 mins ago

दिव्यांग सशक्तीकरणासाठी मोदींच्या हमीवर विश्वास; विकास शर्मा

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या सरकारच्या निर्णयांमुळे दिव्यांगांच्या सशक्तीकरणासाठी (Divyangs empowerment) मोठी मदत…

2 hours ago

संविधाना संदर्भात वारंवार कॉग्रेस कडून जनतेची दिशाभुल – माजी मंत्री दिलीप कांबळे

गेल्या 10 वर्षे या देशाचा सर्व क्षेत्रात झपाटयाने विकास होत आहे. 2014 ते 2024 या…

2 hours ago

मतदान हे देशासाठी आणि देशाच्या विकासासाठी करा – मंत्री छगन भुजबळ

मतदान हे देशासाठी देशाच्या विकासासाठी करा असे सांगत केंद्रात नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी…

2 hours ago

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला हात लावाल तर भाजपाचे नामोनिशान राहणार नाही: मल्लिकार्जून खर्गे

पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांनी ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स यंत्रणांच्या माध्यमातून विरोधकांना जेलमध्ये टाकण्याचे काम केले.…

3 hours ago