लय भारी न्यूज नेटवर्क
मुंबई : शिवसेना भाजपा प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (एनडीए) च्या बैठकीत जाणार नाही. शिवसेनेला भाजपनेही निमंत्रणही नाही. अशी माहिती शिवसेना खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना दिली. त्यामुळे शिवसेनेनं एनडीएशी काडीमोड घेतल्याचे निश्चित झाले आहे.
शिवसेना पक्षप्रमुखांना कुणी खोटं ठरवणा-यांना, महाराष्ट्राच्या अस्मितेशी खेळणा-यांना, महाराष्ट्रातील जनता माफ करणार नाही अशी घणाघाती टीका राऊत यांनी भाजपवर केली. शिवसेनेचे केंद्रात असलेले एकमेव मंत्री अरविंद सावंत यांनी मंत्रिदाचा राजीनामा दिला आहे. राजीनामा देतांना सावंत यांनीही उध्दव ठाकरेंना खोट पाडणा-यांसोबत आम्ही काम करु शकतं नाही असं सांगितलं होतं.
राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष नवाब मलिक यांनीही शिवसेनेनं एनडीएमधून बाहेर पडावं अशी प्रतिक्रिया व्यक्त केली होती. काँग्रेस नेत्यांनीही शिवसेनेतून बाहेर पडावं अशी भूमिका घेतली होती. त्यामुळे अखेर शिवसेनेनं सत्तास्थापन करण्याआधी भाजपा प्रणित एनडीएमधून बाहेर पडले आहेत.
महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत राज्यात कृषी, फलोत्पादन आणि संलग्न क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी, व्यक्ती,…
3 ऑक्टोबरपासून देशभरात नवरात्री उत्सव सुरु होणार आहे. याच दिवशी महिला T20 विश्वचषक 2024 स्पर्धा…
लय भारी चे संपादक तुषार खरात हे महाराष्ट्रातील विविध विधानसभा मतदारसंघाचे दौरे करत करत ते…
बदलत्या ऋतूमध्ये लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते, त्यापैकी सर्दी, खोकला आणि शिंका येणे ही…
लय भारी चे संपादक तुषार खरात हे महाराष्ट्रातील विविध विधानसभा मतदारसंघाचे दौरे करत करत ते…
मासिक पाळीच्या काळात अनेक महिलांना असह्य वेदना, पेटके आणि पचनाच्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.…