‘महाविकासआघाडी’चे नेते शुक्रवारी सत्तास्थापनेचा दावा करणार

लय भारी न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : काँग्रेस-राष्ट्रवादीची आजची बैठक संपली असून सर्व मुद्द्यांवर चर्चा झाली आहे. उद्या आम्ही आमच्या निवडणुकीतील मित्रपक्षांशी चर्चा करू. त्यानंतर आम्ही शिवसेनेशी चर्चा करूनच महाविकास आघाडीची अंतिम घोषणा करू आणि त्यानंतरच राज्यपालांना भेटू, असं काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केलं.

येत्या दोन-तीन दिवसात राज्यात शिवसेना-काँग्रेस आणि राष्ट्रवादी महाविकासआघाडीचं नवं सरकार स्थापन होण्याची चिन्हे दिसत आहे. राज्याला महाविकास आघाडीच्या रुपाने नवं सरकार मिळणार आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील जनतेलाही सरकार कधी स्थापन होणार याची उत्सुकता होती.

शिवसेना आमदारांची शुक्रवारी मातोश्रीवर बैठक होणार आहे. दिल्लीतल्या बैठकांचा सिलसिला आज संपला असून मुंबईमध्ये शिवसेना,काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते चर्चा करुन सत्तास्थापन करणार आहेत. त्यामुळे राज्यातील जनतेची प्रतिक्षा संपणार आहेत.

राजीक खान

Recent Posts

NEET बद्दल बोलताच राहुल गांधींचा माईक बंद करण्यात आला

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे.सदर व्हिडीओमध्ये लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल…

2 days ago

आणीबाणीमुळे देशाचा फायदा झाला

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे.सदर व्हिडीओमध्ये आणीबाणी ह्या विषयावर सखोल…

2 days ago

मोदी सरकारची थापेबाजी, GST ची केली भजी !

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे(PM Narendra Modi and GST).सदर व्हिडीओमध्ये…

2 days ago

देवेंद्र फडणविसांच्या लाडक्या आमदाराची दादागिरी !

लय भारी चे संपादक तुषार खरात यांनी सातारा जिल्ह्यातील दहीवडी या गावाला भेट दिली(Devendra fadnavis…

1 week ago

कपिल पाटलांचा अभ्यंकर, नलावडे यांच्यावर निशाणा

'लय भारी'चे संपादक तुषार खरात यांनी काही दिवसांपूर्वीच कपिल पाटील यांची मुलाखत घेतली. कपील पाटील…

1 week ago

तहसिलदारांचा राजेशाही थाट, लोकांची कामे सोडून बोंबलत फिरतात

सदर व्हिडीओ सातारा जिल्हा,तालुका मान येथाील दहीवडी या गावातील आहे.'लय भारी' चे संपादक तुषार खरात…

1 week ago