विराटच्या या टॉस संबंधित आकडेवारीवर माजी क्रिकेटर आणि क्रिकेट समालोचक आकाश चोप्रा यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. एका युट्युब चॅनलशी संवाद साधताना आकाश चोप्रा याने भारताची स्कॉटलंडविरुद्धच्या सामन्यात रणनीती कशी असावी. यामध्ये भारताचे टॉस जिंकणं महत्वाचं असल्याचं तो म्हणाला.
एकता कपूर, करण जोहर पद्मश्री पुरस्काराने सन्मानित; सोमवारी होणार पुरस्कार प्रदान सोहळा
कीर्तनकार इंदुरीकर महाराज म्हणाले,मी तर लस घेतली नाही आणि घेणारही नाही
आकाशने विराट कोहलीचा टॉससोबत ३६ चा आकडा असल्याचं सांगत आकडेवारी समोर ठेवली. गेल्या ५० वर्षात हा सर्वात वाईट रेकॉर्ड असल्याचे आकाश या वेळी म्हणाला. ८ टी- २० सामन्यांमध्ये विराटनं भारताचे नेतृत्व केले आहे. पण या ८ पैकी फक्त एकाच सामन्यात विराट टॉस जिंकला आहे. त्याचबरोबर गेल्या ५० वर्षांमध्ये ज्या खेळाडूंनी किमान १०० सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व केले आहे. त्यात विराट कोहलीचा टॉस जिंकण्याचा रेकॉर्ड सर्वात वाईट आहे. असे आकाश चोप्रा म्हणाला.
‘सूर्यवंशी’ चित्रपटाच्या ‘नाजा’ या नव्या गाण्याचा टीझर रिलीज!
IND vs SCO Playing XIs: Will India play three spinners against Scotland?
विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे.सदर व्हिडीओमध्ये लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल…
विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे.सदर व्हिडीओमध्ये आणीबाणी ह्या विषयावर सखोल…
विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे(PM Narendra Modi and GST).सदर व्हिडीओमध्ये…
लय भारी चे संपादक तुषार खरात यांनी सातारा जिल्ह्यातील दहीवडी या गावाला भेट दिली(Devendra fadnavis…
'लय भारी'चे संपादक तुषार खरात यांनी काही दिवसांपूर्वीच कपिल पाटील यांची मुलाखत घेतली. कपील पाटील…
सदर व्हिडीओ सातारा जिल्हा,तालुका मान येथाील दहीवडी या गावातील आहे.'लय भारी' चे संपादक तुषार खरात…