इंग्लंड क्रिकेट बोर्डाला चक्क 400 कोटींचे नुकसान झाले
टीम इंडिया 2022 मध्ये मर्यादित षटकांच्या सामन्यांसाठी इंग्लंडच्या दौऱ्यावर जाणार आहे. त्यावेळी रद्द झालेला कसोटी सामना खेळवला जाईल अशी चर्चा आहे. मात्र, तोपर्यंत इंग्लंडची टीम मजबूत होईल व भारत मालिका विजयाची संधी गमावेल अशा चर्चा सध्या रंगत आहेत.
Breaking : गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणींचा राजीनामा
महेंद्रसिंग धोनीच्या कमबॅकविषयी जय शाह यांनी विराट- रोहितशी केली होती चर्चा
परंतु, पाचवा कसोटी सामना रद्द केल्याने इंग्लंड क्रिकेट बोर्डाला चक्क 400 कोटींचे नुकसान झाले आहे. या कारणामुळे बीसीसीआयचे अध्यक्ष सौरभ गांगुली 22 किंवा 23 सप्टेंबरला इंग्लंडच्या दौऱ्यावर जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
बुमराहला ‘आयसीसी प्लेयर ऑफ द मन्थ’ पुरस्कारासाठी नामांकन
After Saying India “Forfeit” 5th Test, England Board Changes Statement
इंग्लंड क्रिकेट बोर्डाला रद्द झालेल्या प्रक्षेपणातून 300 कोटींचं नुकसान झाले आहे. तर, 100 कोटी रुपयांचे नुकसान हे तिकीट विक्रीतून झाले आहे. हॅरिसन यांनी स्काय स्पोर्टसशी बोलत असताना परिस्थिती बदलली असल्याचं सांगितलं आहे. आम्ही विविध पर्यायावर विचार करत आहोत असे ही हॅरिसन म्हणाले.
लय भारी चे संपादक तुषार खरात यांनी सातारा जिल्ह्यातील दहीवडी या गावाला भेट दिली(Devendra fadnavis…
'लय भारी'चे संपादक तुषार खरात यांनी काही दिवसांपूर्वीच कपिल पाटील यांची मुलाखत घेतली. कपील पाटील…
सदर व्हिडीओ सातारा जिल्हा,तालुका मान येथाील दहीवडी या गावातील आहे.'लय भारी' चे संपादक तुषार खरात…
डॉ. सुजय विखे पाटील यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झालाय(Dr. Sujay Vikhe Patil has been defeated…
उपमुख्यमंत्री व गृहमंत्री असताना छगन भुजबळ यांनी तेलगी घोटाळा केला होता. यांत भुजबळ यांनी नाहक…
भुजबळ(Bhujbal) ज्या ज्या खात्यात गेले, त्या त्या खात्यात त्यांनी यथेच्छ भ्रष्टाचार केलेला आहे. सार्वजनिक बांधकाम…