आज लोकसभा निवडणुकीचा चौथा टप्पा पार पडला.या पार्श्वभूमीवर लय भारी पोहचली आहे दिंडोरी येथे. लय भारीचे संपादक तुषार खरात यांनी माजी आमदार अनिल कदम यांच्याशी संवाद साधला आहे(The results of the Lok Sabha will be ‘neither past nor future’). हिंदुत्ववाद्यांच्या अजेंड्यावर जे काही राजकरण सध्या सुरू आहे , त्यांना हिंदुत्ववाद म्हणजे काय हेच मुळात बाळासाहेब ठाकरे(Balasaheb Thackeray) यांनी सांगितलं होतं. ज्यांच्या बोटाला धरून सगळे मोठे झाले त्यांनीच नंतर सत्ताधीश झाल्यावर आईच्या पदराला हात घालण्याच मोठं पाप केलेलं आहे. स्वतःच्या आईचे तुकडे केलेत यांनी पक्षाशी गद्दारी करून. पण आम्ही सर्व सामान्य शिवसैनिक आहोत. मी फाटका शिवसैनिक आहे त्यामुळे इडी ची भीती वैगरे मला नाही. न भूतो न भविष्यती अशा निकालाची आम्हाला अपेक्षा असून तो आमच्या लाभात असावा, असे मत यावेळी अनिल कदम यांनी लय भारी शी संवाद साधताना मांडले.
चेन्नईत बांगलादेशसोबतच्या पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली आणि मुख्य प्रशिक्षक गौतम…
आपण नेहमी आपल्या केसांची खूप काळजी घेतो. त्यासाठी आपण महागडे तेल आणि शॅम्पूचा वापर करतो.…
अभिनेत्री आहाना कुमराने टीव्ही आणि ओटीटीवर काम केल्यानंतर चित्रपटसृष्टीत काम करण्याची इच्छा व्यक्त केली. पण…
बिग बॉस 16 फेम अब्दु रोजिकने त्याचे लग्न रद्द केले आहे. अब्दूने या वर्षी जाहीर…
आजच्या व्यस्त जीवनामुळे आणि झपाट्याने बदलत चाललेल्या जीवनशैलीमुळे मणक्याशी संबंधित समस्या अगदी सामान्य झाल्या आहेत.…
आपले शरीर निरोगी ठेवण्यासाठी आपण आपल्या दैनंदिन जीवनशैलीमध्ये योग आणि व्यायामाचा समावेश केला पाहिजे. बहुतेक…