29 C
Mumbai
Thursday, May 9, 2024

राजीक खान

0 POSTS
0 COMMENTS

Exclusive content

रावसाहेब दानवेंचा डीएनए हिंदुस्थानचा की पाकिस्तानचा; बच्चू कडू दानवेंवर संतापले

मुंबई : केंद्रीय राज्यमंत्री भाजपा नेते रावसाहेब दानवे यांनी धक्कादायक विधान केलं असून शेतकरी आंदोलनामागे देशाबाहेरील षडयंत्र असून चीन आणि पाकिस्तानचा हात असल्याचा दावा...

पोटाला चिमटा बसल्यावरच शेतकरी रागानं रस्त्यावर येतो ;अजित पवार संतापले

मुंबई l केंद्र सरकारने पाठवलेला नवा प्रस्तावही शेतकऱ्यांना फेटाळला असून देशव्यापी आंदोलनाची हाक दिली आहे. कृषी कायदे रद्द व्हावेत या मागणीवर शेतकरी ठाम आहेत.केंद्राच्या...

माजी आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांचे निधन

भिवंडी : आदिवासी विकास खात्याचे माजी मंत्री विष्णु सावरा (वय 72) यांचे आज संध्याकाळी निधन झाले. गेले दोन वर्ष ते यकृताच्या आजाराने त्रस्त होते. विष्णु सावरा...

“अगर देश बचाना है, तो मोदी को हटाना है,” संतप्त आंदोलकांची घोषणाबाजी

पुणे : कृषी कायद्यांविरोधात आज भारत बंद आहे. शेतकरी संघटनांकडून आंदोलन सुरु आहे. पुण्यात अलका चौक ते मंडई दरम्यान मोर्चा काढला जाणार होता. मात्र...

शरद पवारांचा पत्राबाबत मोठा खुलासा,म्हणाले….

मुंबई l  शरद पवार युपीए सरकारच्या काळात केंद्रीय कृषीमंत्रीपदाचा कार्यभार सांभाळत असताना कृषी कायद्यात Farm laws मोठ्या बदलाची गरज व्यक्त करत अनेक राज्यांना पत्र...

‘’आज परिस्थिती बिघडत चालली ही सरकारच्याच कर्माची फळे’’;शिवसेनेचा भाजपावर हल्लाबोल

मुंबई l शेतकरी आंदोलनावरुन शिवसेनेने पुन्हा एकदा केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. शेतकऱ्यांना आंदोलन करण्याचा हक्क आहे. त्याच हक्काने ते दिल्लीत ठामपणे आंदोलन करीत...

Latest article