स्वातंत्र्य हवेय की ९० दिवस जेल, हे तुमचं तुम्ही ठरवा…ट्विटरच्या माध्यमातून आव्हाड यांचा केंद्रावर निशाणा
स्त्री असो वा पुरुष कधीही जेलमध्ये टाकून द्या आणि न्यायालयाला सांगा की, 'ह्यांच्यावर संशय आहे.' ९० दिवस त्याला जेलमध्ये ठेवण्याची पूर्णपणे तरतूद करुन ठेवली...
सरकार जनतेच्या जीवाशी खेळतेय; ७ वर्षांत आरोग्य खात्याने ११ हजार ५०२ कोटींच्या निधीला लावली कात्री
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे या बालेकिल्ल्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दोन दिवसात २२ रुग्णांचा डॉक्टर मंडळींच्या हलगर्जी आणि एकूण नियोजनशून्य कारभारामुळे बळी गेला....
महाराष्ट्रातदेखील मणिपूरसारखे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न-राष्ट्रवादीचे प्रतोद जितेंद्र आव्हाड यांचा आरोप
अनेकांनी बलिदान दिल्यानंतर भारताला स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र आज स्वातंत्र्याच्या ७६ वा वर्धापन दिन साजरा करत असताना खरंच स्वातंत्र्य उरलं आहे का? असा प्रश्न...
भाजपने सुरू केली मनसेलाही एनडीएच्या गोटात ओढण्याची तयारी, राज ठाकरे यांचा गौप्यस्फोट
शिवसेना उद्धव ठाकरे आणि मनसे एकत्र येणार अशी चर्चा गेल्या आठवड्यात जोरदारपणे सुरू होती. पण ही केवळ 'चर्चाच' राहिली. त्यामुळे मनसे भविष्यात कोणबरोबर युती...
कळवा हॉस्पिटलचे ऑडिट करा; एसआयटी चौकशीची शिवसेना ठाकरे गटाच्या उपजिल्हाप्रमुखाची मागणी
कळवा रुग्णालयाच्या हलगर्जी कारभाराने दोन दिवसात २२ रुग्णांचा हकनाक बळी गेला आहे. त्यामुळे या रुग्णालयाचे ऑडिट करा; मुंबई उच्च न्यायालयाच्या अखत्यारीत एसआयटी नेमून चौकशी...
२२ रुग्णांचे बळी घेतल्यानंतर जिल्हा प्रशासन कुंभकर्णी झोपेतून जागे झाले; शहरात लागले रुग्णालयाचे पोस्टर्स
ठाणे, पालघर, नाशिक, रायगड जिल्ह्यातील गोरगरीब रुग्णांसाठी महत्वाचा दुवा असलेल्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात रविवारी १८ आणि सोमवारी ४ अशा दोन दिवसात...