सांताक्रूझ येथील उच्चशिक्षित बौद्ध तरुण ११ एप्रिल २०२४ रोजी गोरेगाव येथे (event) कंपनी मध्ये Marketing Executive या पदावर रूजू झाला होता ३ दिवस काम केले त्यानंतर १४ एप्रिल आंबेडकर जयंतीच्या दिवशी सकाळी त्याच कंपनीच्या मालकांकडून या तरूणाला च्या संभाषण द्वारे विचारण्यात आले की तु जयभीम वाला है क्या. तो मुलगा हो बोलल्यानंतर त्याला सांगण्यात आले की मी खरे तर जय भीम वाल्याना जॉबवर ठेवतच नाही ….
या घटनेनंतर संबंधित मालका विरोधात या कायद्याअंतर्गत गोरेगाव पोलिस ठाण्यात (Atrocity case) गुन्हा दाखल करण्यात आला.(Atrocity case registered against event company owner in Goregaon )
आजही अशा पध्दतीने मुंबईसारख्या महानगरात जातीवरून उच्च शिक्षित तरुणासोबत भेदभाव केला जातोय मुळात हि घटना आंबेडकर जयंतीच्या दिवशी घडली होती कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून तरुणांनी दुसऱ्या दिवशी उघडकीस आणली….
या वेळी ॲड. दिपक सोनावणे, बुध्दभूषण शिंदे, निलेश दुप्पटे, संजय किर्तीकर, बाबा शिंदे, संतोष गंगावणे, संदेश सोनवणे, विवेक शिर्के, तसेच पिडीत कुटुंबातील सदस्य आणि आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते उपस्थित होते…
नाशिक लोकसभा मतदारसंघात काल (दि. 20) मतदानाची प्रक्रिया पार पडली. के के वाघ इंग्लिश स्कूल,…
पुण्यातील कल्याणीनगर मध्ये एका बिल्डरपुत्राने रॅश ड्रायव्हिंग करत दोघांना चिरल्याचे प्रकरण पुणे पोलिसांनी अत्यंत निष्काळजीपणे…
लोकसभा निवडणुकीचा महाराष्ट्रातील शेवटचा टप्पा सोमवारी संपला. पण हा पाचवा टप्पा निवडणूक आयोगाने घोळ घातल्यामुळे…
आजच्या आधुनिक युगात जगण्याचा वेग 4G पेक्षाही वेगवान झाला आहे ! परिणामी दैनंदिन जीवनातले ताणतणाव,…
महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग कार्यमंडळाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी बिपिन जगताप यांनी लय भारीला मधमाश्यांविषयी…
सदर व्हिडीओ मध्ये बिपीन जगताप उपमुख्य कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग महामंडळ आपणास…