या बैठकीस विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे उपस्थित होत्या. त्याच बरोबर पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे सुद्धा उपस्थित होते.
योगी आदित्यनाथ यांची भविष्यवाणी, मी पुन्हा येईन!
खड्ड्यांचे फोटो वॅाट्सअप करा आम्ही होऊ तुमचे माध्यम म्हणत, केले भाजप आमदारांनी नागरीकांना आव्हान
पर्यावरणाबाबत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याबाबत या बैठकीत चर्चा झाली. कार्बन हा जीविताला हानिकारक असा घटक आहे. परंतु मानवनिर्मित तसेच निसर्गनिर्मित बऱ्याच गोष्टींतून कार्बन उत्सर्जित होतो. त्याच प्रकारे काही नैसर्गिक क्रियांमार्फत कार्बन शोषून देखील घेतला जातो. परंतु सध्याच्या काळात कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण कार्बन शोषून घेण्याच्या प्रमाणापेक्षा अधिक आहे.
कार्बन ऑक्साईड वातावरणातून काढून टाकणे आणि नंतर साठवणे याला कार्बन सीक्वेस्ट्रेशन म्हणतात. निव्वळ शून्य उत्सर्जन साध्य करण्यासाठी सर्व जगभरातील हरितगृह वायू (जीएचजी) उत्सर्जन कार्बन सीक्वेस्ट्रेशनद्वारे संतुलित करावे लागेल. आणि तसे केल्यास शहरे कारबन न्यूट्रल होतील.
जगात फक्त भूतान आणि सुरिनाम हे दोन देशच कार्बन संतुलित आहेत.
सरपंच परिषदेचे मोठे यश, 72000 प्रति वर्ष वाचले
‘Alternative Nobel’ for Indian organisation
महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत राज्यात कृषी, फलोत्पादन आणि संलग्न क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी, व्यक्ती,…
3 ऑक्टोबरपासून देशभरात नवरात्री उत्सव सुरु होणार आहे. याच दिवशी महिला T20 विश्वचषक 2024 स्पर्धा…
लय भारी चे संपादक तुषार खरात हे महाराष्ट्रातील विविध विधानसभा मतदारसंघाचे दौरे करत करत ते…
बदलत्या ऋतूमध्ये लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते, त्यापैकी सर्दी, खोकला आणि शिंका येणे ही…
लय भारी चे संपादक तुषार खरात हे महाराष्ट्रातील विविध विधानसभा मतदारसंघाचे दौरे करत करत ते…
मासिक पाळीच्या काळात अनेक महिलांना असह्य वेदना, पेटके आणि पचनाच्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.…