लय भारी न्यूज नेटवर्क
पुणे : रामजन्मभूमी आणि बाबरी मशीद वादावरील सर्वोच्च न्यायालयातील ऐतिहासिक खटल्याचा निकाल लागला. या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले, अयोध्या निकाल ऐकायला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे असायला हवे होते. मी न्यायालयाच्या निर्णयाचे आभार मानतो. असंही राज म्हणाले.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज शनिवारी पुणे येथे एका कार्यक्रमासाठी आले होते. त्यावेळी बोलताना राज यांनी अयोध्याप्रकरणी न्यायालयाचे आभार मानले. तसेच राम राज्य आले पाहिजे अशी इच्छा व्यक्त केली. लोकांचा रोजगार गेला त्यांना रोजगार मिळायला पाहिजे अशीही इच्छा व्यक्त केली.
राज्यातील सत्तास्थापनेवर राज यांची चुप्पी…
राज्यातील सत्तास्थापनेच्या गोंधळावर राज ठाकरे यांना माध्यमांच्या प्रतिनिधींनी प्रश्न विचारल्यानंतर राज यांनी काहीही बोलण्यास नकार दिला. व तेथून निघून गेले.
जिल्हयात बुधवारी (ता.१५) महायुतीच्या उमेदवारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांसह भाजप नेत्यांनी सभा,…
शाळा बंद असल्याचे प्रमाणपत्र देण्यासाठी तसेच अल्प संख्यांक विकास बहुउद्देशीय संस्थेच्या अंतर्गत येणाऱ्या गुजराथी माध्यमिक…
सध्या अनेक सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. वेग-वेगळे विषय घेवून अनेक सिनेमा रिलीज झाले आहेत.…
जगात भारताची प्रतिमा उंचावण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी महत्वाचे निर्णय घेतल्यामुळे आज आपला…
लोकसभा निवडणुकीचा चौथा टप्पा पार पडलेला आहे. याच पार्श्वभूमीवर लय भारीची टीम गेले काही दिवस…
आज मंगळवारी पिंपळगाव येथे होणाऱ्या जाहीर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेत (Modi's rally) खोट्या आश्वासनाबद्दल जाब…