संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालख्या काल पुण्याहून सासवड रवाना झाल्या होत्या. दिवेघाटाचा अवघड टप्पा पार करून दोन्ही पालाख्या सासवड मध्ये दाखल झाल्या. यादोन्ही पालख्या सासवड मध्ये मुक्कामाला होत्या. या वेळी भाजपचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री सुब्रमण्यम स्वामी पालखी सोहळ्यात सहभागी झाले. दिंडी सोहळ्यामध्ये टाळ मृदुंगाच्या तालावर वारकऱ्यांसोबत ठेका ही धरला.
सुब्रमण्यम स्वामी हे पुरंदरला आले होते पालखीतळावर जाऊन माऊलींच्या पालखीच दर्शनही घेतल त्यानंतर संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी विसावा स्थळाला भेट देत काही काळ वरकऱ्यांसोबत गप्पा मारल्या या वेळी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्या बाबतची माहिती त्यांनी वरकऱ्यांकडून जाणून घेतली .
हे सुध्दा वाचा:
महाराष्ट्र प्रिमियर लीगचा आजपासून थरार, कधी आणि कुठे पाहता येणार सामने
मुंबई लोकल मध्ये 20 वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार,आरोपी अटकेत
बिपरजॉय चक्रीवादळाचा गुजरातला धोका, 74 हजार लोकांचे स्थलांतरण
पालखी सोहळ्या मध्ये सुब्रमण्यम स्वामी सोबत शिवसेना प्रवक्ते आणि पुरंदरचे माजी आमदार विजय शिवतरे देखील उपस्थित होते. या पालखी सोहळ्याच्या वेळी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे देखील उपस्थित होत्या या वेळी सुप्रिया सुळे यांची सुब्रमण्यम स्वामी सोबत भेट झाली. या दोघांमध्ये गप्पा रंगल्या होत्या.पालखी जेजुरी कडे रवाना होणार असून उद्या जेजुरी मध्ये मुक्काम करणार आहे.
कराड उत्तर मतदार संघात बाळासाहेब पाटील हे विद्यमान आमदार आहेत(In today's politics lies, earlier politics…
कराड उत्तर मतदार संघात बाळासाहेब पाटील हे विद्यमान आमदार आहेत(Eknath shinde is bad CM). गेल्या…
काही सोप्या पद्धतींनी तुम्ही ओठांवरच्या नको असलेल्या केसांपासून सुटका मिळवू शकता हे तुम्हाला माहीत आहे…
निरोगी राहण्यासाठी आरोग्य तज्ज्ञ सुका मेवा खाण्याचा सल्ला देतात. मनुका हे देखील एक ड्राय फ्रूट…
पंढरपूर मध्ये धनगर आंदोलन संताजी वाघमोडे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे(Dhangar Reservation | Narahari Jirwal…
आपल्या शरीरासाठी पाणी फार महत्वाचे आहे. निरोगी राहण्यासाठी शरीरात पाणी असणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे…