वाळवा तालुक्यातील बहे, हुबालवाडी, बोरगाव या पूरग्रस्त गावांची त्यांनी प्रत्यक्ष पाहणी करत तेथील नागरिकांना धीर दिला. हाहाकार माजवलेल्या पावसाने आज उसंत घेतली असली तरी पाण्याचा निचरा झालेला नाही असे जयंत पाटील यांनी सांगितले.
अशोक चव्हाण यांनी सर्वपक्षीय खासदारांना लिहिले पत्र
मुख्यमंत्र्यांच्या घरी काळी जादू, नितेश राणेंचा आरोप
सांगली जिल्ह्यात अनेक ठिकाणी कृष्णा नदीचे पाणी शिरले होते. कुठेही जीवितहानी होऊ नये यासाठी लोकांचे स्थलांतर करण्यात आले. तसेच पुराच्या काळात कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी स्थलांतरित करण्यात आलेल्या लोकांची अँटीजन टेस्ट केली जात आहे असे जयंत पाटील यांनी सांगितले (Jayant Patil said that antigen test is being done on the migrants).
नाना पटोले देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात आगामी विधानसभा निवडणूक लढवणार
Flood situation in Sangli, Satara and Kolhapur alarming: Jayant Patil
मुसळधार पावसामुळे वाळवा आणि शिरगाव येथील जनजीवन विस्कळित झाले होते. नदीच्या पाण्याची पातळी वाढली की शिरगाव गावाचा संपर्क तुटतो. गेल्या वर्षी जिल्हा नियोजन समितीच्या तर्फे मिळालेल्या बोटींच्या साहाय्याने 600 पेक्षा जास्त लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. तसेच जनजीवन सुरळीत व्हावे यासाठी प्रशासन आणि नागरिक एकजुटीने कार्य करत आहेत.
साऊथचा सुपरस्टार धनुषने त्याच्या आगामी चित्रपटाचे पोस्टर रिलीज केले आहे. धनुषच्या आगामी चित्रपटाचे नाव ‘इडली…
आजकाल लोकांची जीवनशैली खूप धावपळीची झाली आहे. त्यामुळे लोकांना आरोग्याशी जुडलेले अनेक आजार होऊ लागले…
बहुतेक लोक शरीराच्या इतर अवयवांना निरोगी ठेवण्यासाठी विविध प्रकारचे व्यायाम करतात, परंतु गुडघे निरोगी ठेवण्यास…
जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक(jaykumar gore is bad MLA), पाणीदार आमदार हा किताब लावून…
कराड उत्तर मतदार संघात बाळासाहेब पाटील हे विद्यमान आमदार आहेत(Begging dear sister postel 1500 rupees…
आपल्या खाण्याच्या सवयींचा आपल्या आरोग्यावर परिणाम होतो. जास्त तळलेले अन्न खाल्ल्याने शरीरातील खराब कोलेस्टेरॉलचे प्रमाण…