मुंबई: मराठवाडा आणि विदर्भात पावसाने थैमान घातले आहे. यामुळे आपल्या शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत मिळावी अशी मागणी केली आहे. (Jayant Patil’s request to the government, help the farmers who have suffered due to rain)
Shahajibapu Patil यांनी काहीही विकास केलेला नाही
जयंत पाटील यांनी आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रतिक्रिया देताना म्हटले की, सप्टेंबरच्या सुरुवातीच्या चार दिवसांतच राज्यभरात झालेल्या मुसळधार पावसाने मराठवाडा आणि विदर्भातील तब्बल दहा जिल्ह्यांतील सुमारे ८.५ लाख हेक्टर वरील पिके वाहून गेली आहेत. ६०० हेक्टर जमीन खरवडून निघाली आहे. नांदेड सर्वाधिक ३ लाख ३९ हजार हेक्टर जमिनीवरील पिकांना फटका बसला आहे. (Jayant Patil’s request to the government, help the farmers who have suffered due to rain)
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महोदयांनी काल या भागात जावून पाहणी केली खरी पण ही पाहणी केवळ ‘इव्हेंट’ नसावा अशी आमची माफक अपेक्षा आहे. इव्हेंट आणि जाहिरातींसाठी हे सरकार ४००-४०० कोटी रुपये खर्च करत आहे. अशा परिस्थितीत सध्या रडकुंडीला आलेल्या शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे व्हावेत व शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळावी अशी आमची मागणी आहे. (Jayant Patil’s request to the government, help the farmers who have suffered due to rain)
चेन्नईत बांगलादेशसोबतच्या पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली आणि मुख्य प्रशिक्षक गौतम…
आपण नेहमी आपल्या केसांची खूप काळजी घेतो. त्यासाठी आपण महागडे तेल आणि शॅम्पूचा वापर करतो.…
अभिनेत्री आहाना कुमराने टीव्ही आणि ओटीटीवर काम केल्यानंतर चित्रपटसृष्टीत काम करण्याची इच्छा व्यक्त केली. पण…
बिग बॉस 16 फेम अब्दु रोजिकने त्याचे लग्न रद्द केले आहे. अब्दूने या वर्षी जाहीर…
आजच्या व्यस्त जीवनामुळे आणि झपाट्याने बदलत चाललेल्या जीवनशैलीमुळे मणक्याशी संबंधित समस्या अगदी सामान्य झाल्या आहेत.…
आपले शरीर निरोगी ठेवण्यासाठी आपण आपल्या दैनंदिन जीवनशैलीमध्ये योग आणि व्यायामाचा समावेश केला पाहिजे. बहुतेक…