हा प्रकार माजी उपनगराध्यक्ष तथा राष्ट्रवादीचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष फिरोज पठाण यांनी उघडकीस आणला आहे. या शौचालयात लाईटची व्यवस्था नसून वस्तीतील २५ ते ३० कुटुंबं या सार्वजनिक शौचालयातील पाण्याच्या टाकीतून पाणी भरत आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी व नगरपरिष यांना वारंवार निवेदन करूनही ते काहीच करत नाही आहे.
इगतपुरी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना तक्रार केली असून देखील, असता त्यांनी तात्काळ एक नळ कनेक्शन शौचालयाच्या बाहेर जोडून दिलं. मात्र चार दिवस उलटूनही या नळाला अजून पाणी आले नाही. त्यामुळे आता येथील आपल्या मागण्यांसाठी रहिवासी उपोषण करणार असल्याची माहिती समोर येत आहे.
हे सुद्धा वाचा
“हा भाजपाचा नवा धंदा”, नवाब मलिकांच्या ईडी कारवाईवरून नाना पटोलेंनी व्यक्त केला संताप
संजय राऊत म्हणाले, ‘बाप बेटे लवकरच जेलमध्ये जाणार
भाजपविरोधात लढण्यासाठी रोहित पवारांनी सुचवला हा प्लॅन
CENTRE SCRAPS OVERSEAS SCHOLARSHIPS LEAVING DALIT, TRIBAL STUDENTS IN THE LURCH
मशरूममध्ये (mushrooms ) अनेक महत्त्वाची खनिजे आणि जीवनसत्त्वे आढळतात. यामध्ये व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन बी, पोटॅशियम,…
पुण्यात भर दिवसा बीजेएफ ज्वेलर्सच्या दुकानात (gold shop) सशस्त्र दरोडा टाकण्यात आल्याची घटना समोर आली…
मोदी सरकारच्या 10 वर्षांतील गरीब कल्याण योजनांच्या यशामुळे काँग्रेसकडे प्रचारासाठी मुद्देच नसल्याने आरक्षण आणि संविधानाच्या…
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या सरकारच्या निर्णयांमुळे दिव्यांगांच्या सशक्तीकरणासाठी (Divyangs empowerment) मोठी मदत…
गेल्या 10 वर्षे या देशाचा सर्व क्षेत्रात झपाटयाने विकास होत आहे. 2014 ते 2024 या…
मतदान हे देशासाठी देशाच्या विकासासाठी करा असे सांगत केंद्रात नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी…