नागपूर ;
मुंबई (mumbai )उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दहशतवादी कारवाया प्रकरणी कथित नक्षलवादी आरोप असलेले प्रा. गोकलकोंडा नागा साईबाबा उर्फ जी.एन. साईबाबा यांच्यासह सर्व आरोपींना निर्दोष केले.
गडचिरोली सत्र न्यायालयाने 7 मार्च 2017 रोजी विजय तिरकीला दहा वर्षे सचिन कारावास व इतर सर्व आरोपींना जन्मठिकाची कमाल शिक्षा सुनावली होती.या निर्णयाविरुद्ध आरोपींनी उच्च न्यायालयात आतील दाखल केले होते उच्च न्यायालयाने निर्णय राखीव ठेवला होता.
न्यायमूर्ती विनय जोशी व वाल्मिकी मॅनेझस यांनी हा निर्णय दिला.कायद्यातील तरतुदीचं काटकोर पालन करण्यात आलं नसल्याचे त्यांनी स्पष्ट केलं आहे.
आज सायंकाळी सहाच्या वाजेच्या सुमारास टाऊन हॉल समोर असलेल्या खलील भाई बॅटरीवाला यांच्या दुकानाला आग…
सध्या जिल्ह्यासह राज्यभरात उन्हाचा कडाका चांगलाच वाढला आहे. या वाढत्या उन्हामुळे अनेकदा धावत्या वाहनांना आग…
उद्धव ठाकरे यांना पराभव दिसू लागल्याने त्यांचे मानसिक संतुलन ढासळले आहे. ते चिडलेले आहेत, घाबरलेले…
शहरातील जुन्या मुंबई-आग्रा महामार्गावरील म्युन्सिपल हायस्कूल, कन्या शाळेच्या आवारात शहर पोलिसांनी छापा टाकून सुमारे एक…
घाटकोपरमध्ये बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रोडशो झाला या रोडशोसाठी संपूर्ण मुंबईला वेठीस धरण्यात आले…
पपई (papaya) ही आरोग्यासाठी (Health) खूप फायदेशीर ( benefits) मानली जाते. यामध्ये व्हिटॅमिन-ए, व्हिटॅमिन-बी, व्हिटॅमिन-सी,…