उत्तर महाराष्ट्र

सातपूर अंबड लिंक रोडवरील इलेक्ट्रिक बाईक कारखान्याला आग करोडो रुपयांचे साहित्य जळून खाक

सातपूर अंबड लिंक रोडवरील ज्योती फार्म मागे असलेल्या इलेक्ट्रिक बाईक कंपनी व गोडावूनला शनिवारी (दि.१६) दुपारी चार वाजेच्या दरम्यान आग लागल्याची घटना घडली आहे. आगीत करोडो रुपयाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.बजरंग नगर येथे मनसा इलेक्ट्रिक गाडी जोडणीचा कारखाना व गोडाऊन आहे. आगीत इलेक्ट्रिक बाईक चेसी, बॉडी, स्पेअरपार्ट, टूल, लॅपटॉप, इलेक्ट्रिक गाड्यासह कम्पुटर व इतर साहित्य असे करोडो रुपयाचं नुकसान झाल्याचे समजते. कंपनी मालक बाहेरगावी असल्याकारणाने आगीत किती गाड्या जळून खाक झाल्या याचा आकडा मिळू शकला नाही.दरम्यान, अग्निशमन विभागाच्या सात गाड्यानी १२ ते १४ वेळेस फेऱ्या मारून दोन तासाच्या प्रयत्नांनाने आगीवर नियंत्रण मिळवले आहे.

यात कोणतीही जीवित हानी झालेली नसून आग शॉर्ट सर्किटने लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

सातपूर अंबड लिंक रोडवरील ज्योती फार्म मागे असलेल्या इलेक्ट्रिक बाईक कंपनी व गोडावूनला शनिवारी (दि.१६) दुपारी चार वाजेच्या दरम्यान आग लागल्याची घटना घडली आहे. आगीत करोडो रुपयाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.बजरंग नगर येथे मनसा इलेक्ट्रिक गाडी जोडणीचा कारखाना व गोडाऊन आहे. आगीत इलेक्ट्रिक बाईक चेसी, बॉडी, स्पेअरपार्ट, टूल, लॅपटॉप, इलेक्ट्रिक गाड्यासह कम्पुटर व इतर साहित्य असे करोडो रुपयाचं नुकसान झाल्याचे समजते. कंपनी मालक बाहेरगावी असल्याकारणाने आगीत किती गाड्या जळून खाक झाल्या याचा आकडा मिळू शकला नाही.दरम्यान, अग्निशमन विभागाच्या सात गाड्यानी १२ ते १४ वेळेस फेऱ्या मारून दोन तासाच्या प्रयत्नांनाने आगीवर नियंत्रण मिळवले आहे.

यात कोणतीही जीवित हानी झालेली नसून आग शॉर्ट सर्किटने लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

सातपूर अंबड लिंक रोडवरील ज्योती फार्म मागे असलेल्या इलेक्ट्रिक बाईक कंपनी व गोडावूनला शनिवारी (दि.१६) दुपारी चार वाजेच्या दरम्यान आग लागल्याची घटना घडली आहे. आगीत करोडो रुपयाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.बजरंग नगर येथे मनसा इलेक्ट्रिक गाडी जोडणीचा कारखाना व गोडाऊन आहे. आगीत इलेक्ट्रिक बाईक चेसी, बॉडी, स्पेअरपार्ट, टूल, लॅपटॉप, इलेक्ट्रिक गाड्यासह कम्पुटर व इतर साहित्य असे करोडो रुपयाचं नुकसान झाल्याचे समजते. कंपनी मालक बाहेरगावी असल्याकारणाने आगीत किती गाड्या जळून खाक झाल्या याचा आकडा मिळू शकला नाही.दरम्यान, अग्निशमन विभागाच्या सात गाड्यानी १२ ते १४ वेळेस फेऱ्या मारून दोन तासाच्या प्रयत्नांनाने आगीवर नियंत्रण मिळवले आहे.

यात कोणतीही जीवित हानी झालेली नसून आग शॉर्ट सर्किटने लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

टीम लय भारी

Recent Posts

‘मराठी भाषेचे सीमोल्लंघन व्हावे’, सत्यजित तांबेंची CM एकनाथ शिंदे यांना विनंती

महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य सत्यजित तांबे यांनी देशातील अग्रगण्य विद्यापीठ असलेल्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात मराठी…

1 day ago

उपवासात करा ‘या’ फळांचे सेवन, त्वरित मिळणार ऊर्जा

7 सप्टेंबर 2024 हा दिवस भारत देशात खूप महत्वाचा मानला जाणारा आहे. याच दिवशी आपले…

2 days ago

पावसाळ्यात ‘अशी’ घ्या आपल्या त्वचेची काळजी

पावसाळा सुरु झाला असून, गर्मीमुळे काही सुटका झाली नाही. आता सुद्धा खूप जास्त गर्मी होत…

2 days ago

Ajit Pawar | अजित पवारांना सोम्यागोम्याच्या टपल्या

भाजपने पंकजा मुंडे यांच्याकडे पुण्यातील काही मतदारसंघांची जबाबदारी दिली आहे(BJP workers publicly expressed their displeasure).…

2 days ago

Ajit Pawar | Pankaja Munde | पंकजा मुंडेंसमोर भाजप कार्यकर्त्यांचा संताप, अजित पवारांसाठी डोकेदुखी

भाजपने पंकजा मुंडे यांच्याकडे पुण्यातील काही मतदारसंघांची जबाबदारी दिली आहे(Anger of BJP workers in front…

2 days ago

Sharad Pawar यांनी सांगितले, रामशेठ ठाकूर यांचे १०० कोटींचे महात्म्य ! Ramsheth Thakur

शरद पवार(sharad pawar) आज सातारा जिल्ह्यातील दौऱ्यावर आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सगळे राजकीय पक्ष व…

2 days ago