राजेश टोपे यांचे जनतेला अवयव दान करण्याचे आवाहन

टीम लय भारी

मुंबई: राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी शुक्रवारी ‘वर्ल्ड ऑर्गन डोनेएशन डे’च्या दिवशी जनतेला अवयव दान करण्याचे आवाहन केले आहे. अवयव दान केल्यामुळे तुम्ही कोणाच्या तरी आयुष्यात एक नवीन सूर्योदय आणू शकता, असे राजेश टोपे म्हणाले (Rajesh Tope organ donation appeal to pepole).

राजेश टोपे यांनी ‘वर्ल्ड ऑर्गन डोनेएशन डे’च्या दिवशी जनेतला अवयव दान करण्याचे आवाहन केले आहे. तुमच्या एका मदतीने कोणी एक व्यक्ती त्याच्या आयुष्यात एक नवीन सूर्योदय पाहण्याचे तुम्ही कारण बनू शकता. तुम्ही केलेल्या या मदतीमुळे आई किंवा वडील आपल्या मुलांसोबत नव्याने जगू शकतील, त्यांच्या आयुष्यात आनंद फुलवण्याचे कारण तुम्ही बनू शकता, असे राजेश टोपे यांनी ट्विविट केले आहे (Rajesh Tope tweeted on World Organ Donation Day).

दुसऱ्या राज्यातुन येणाऱ्या नागरिकांसाठी महाराष्ट्राची दारे उघडी; राजेश टोपे

राज्यातील 18 ते 44 वयोगटातील लसीकरणाला तुर्तास ब्रेक : राजेश टोपे

राजेश टोपे यांनी केलेल्या या ट्विविटमध्ये त्यांनी अवयव दानाबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी https://notto.gov.in/  या साईटची माहिती दिली आहे. या साईटवर जाऊन आपण अवयव दानाबद्दल सर्व माहिती मिळवू शकता. तसेच ‘गिफ्टऑफलाइफ’ असे हॅशटॅग सुद्धा राजेश टोपे यांनी दिला आहे.

‘वर्ल्ड ऑर्गन डोनेएशन डे’

राज्यात कडक निर्बंध लागू होणार; राजेश टोपे

World Organ Donation Day 2021: Expert talks about myths and facts regarding organ donation

अवयव दान म्हणजे प्रत्यारोपणाची गरज असलेल्या व्यक्तीला जीवनाची गुणवत्ता सुधारण्यासाठी एक नवीन जीवन देण्यासारखे आहे (It is like giving a person a new life).

Sagar Gaikwad

Share
Published by
Sagar Gaikwad

Recent Posts

नाशिकरोडच्या गोसावी वाडीत टोळक्याची दगडफेक

गाडी जोरात चालवू नको इथे लहान मुले खेळतात त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे असे सांगितल्याचा…

16 hours ago

नाशिकमध्ये गळ्यात टोमॅटो, कांद्याची माळ घालून मतदान

राज्यात आज पाचव्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान (votes) होत आहे. यामध्ये नाशिकमध्येही मतदान पार पडतंय.…

16 hours ago

उन्हाळ्यात कोहळा ( सफेद पेठा ) खाण्याचे फायदे

कोहळा (Ash Gourd ) खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. यामध्ये अनेक पोषकघटक असतात. आयुर्वेदानुसार कोहळा…

18 hours ago

छगन भुजबळ काँग्रेसमध्ये असते तर खरंच मुख्यमंत्री झाले असते?; नाना पटोले

मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केलेल्या गौप्यस्फोटावर आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( Nana…

21 hours ago

शांतीगिरी महाराज EVM मशीनला हार घातला, शांतीगिरी महाराजांवर दाखल होऊ शकतो गुन्हा

शांतिगिरी महाराजांनी (Shantigiri Maharaj) आज मतदानाच्या दिवशी मतदान करताना ईव्हीएम कक्षालाच हार घातल्याने खळबळ उडाली…

21 hours ago

12वीचा निकालाची तारीख ठरली, मंगळवारी 21 मे रोजी निकाल होणार जाहीर

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक…

24 hours ago