महाराष्ट्र

सदाभाऊ खोतांच्या सरकारकडे शेतकऱ्यांच्या वतीने मागण्या

टीम लय भारी

मुंबई : शाहीन चक्रीवादळाच्या वाऱ्यांमुळे उद्भवलेल्या पूर परिस्थिती व अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यांच्या झालेल्या नुकसानाकडे सदाभाऊ खोत यांनी लक्ष वेधले आहे. (Sadabhau Khot Demands on behalf of the farmers to the government )

एकामागोमाग एक संकटे शेतकऱ्यांवर येत असताना सरकार मात्र आम्ही तुम्हाला मदत करू, या पलिकडे काहीच बोलायला तयार नसल्याचे सदाभाऊ खोत म्हणाले.

चित्रा वाघ यांचा पोलीस खात्याला उलट सवाल

नवनीत राणांचे मुख्यमंत्र्यांना धमक्यांसहित फुकट सल्ले

देवेंद्र सरकारच्या काळात मदतीसाठी शेतकऱ्यांना वाट पाहावी लागली नव्हती असे म्हणत सदाभाऊ पुढे म्हणाले की सध्याचे मुख्यमंत्री शेतकऱ्यांना कसलीही मदत करीत नाहीत. देवेंद्र फडणवीसांनी वेगवेगळी पॅकेजेस देऊन शेतकऱ्यांना मदत केली तसेच त्यांच्या काळात कर्जमाफी सुद्धा झाली.

महापुरात ज्यांचे नुकसान झाले आहे त्यांना सरकारने २० हजार कोटींचे पॅकेज जाहीर करावे असे सदाभाऊ खोत म्हणाले. त्यांच्या मुख्यमंत्र्यांकडून अजून बऱ्याच माग्न्युअ आहेत. पुढे ते म्हणतात, सरसकट पंचनामे करा, सरसकट विम्याचे पैसे द्या, सरसकट सर्व शेतकऱ्यांचे पीककर्ज तातडीने माफ करा. बागायाती शेतकऱ्यांना व फळबाग उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाख रुपये आणि जिरायती शेतकऱ्यांना हेक्‍टरी 50 हजार रुपये मदत करावी.

आदित्य ठाकरेंचे कार्बन संतुलित शहरांसाठी प्रयत्न

sharad pawar: शरद पवार शेतकऱ्यांचे नाही, तर उद्योजकांचे नेते; आमदार खोत यांची टीका

खासदार नवनीत राणा, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासहित अनेकांनी मुख्यमंत्र्यांवर पूरग्रस्त शेतकऱ्यांना घेऊन निशाणा साधला आहे.

कोरोना, पूर यासारख्या अचानक उद्भवलेल्या आपत्तीनंतर आर्थिक दृष्ट्या खिळखिळे झालेले सरकार यावर काय उपाययोजना करेल याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचे डोळे लागले आहेत.

Mruga Vartak

Recent Posts

NEET बद्दल बोलताच राहुल गांधींचा माईक बंद करण्यात आला

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे.सदर व्हिडीओमध्ये लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल…

4 days ago

आणीबाणीमुळे देशाचा फायदा झाला

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे.सदर व्हिडीओमध्ये आणीबाणी ह्या विषयावर सखोल…

4 days ago

मोदी सरकारची थापेबाजी, GST ची केली भजी !

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे(PM Narendra Modi and GST).सदर व्हिडीओमध्ये…

4 days ago

देवेंद्र फडणविसांच्या लाडक्या आमदाराची दादागिरी !

लय भारी चे संपादक तुषार खरात यांनी सातारा जिल्ह्यातील दहीवडी या गावाला भेट दिली(Devendra fadnavis…

1 week ago

कपिल पाटलांचा अभ्यंकर, नलावडे यांच्यावर निशाणा

'लय भारी'चे संपादक तुषार खरात यांनी काही दिवसांपूर्वीच कपिल पाटील यांची मुलाखत घेतली. कपील पाटील…

2 weeks ago

तहसिलदारांचा राजेशाही थाट, लोकांची कामे सोडून बोंबलत फिरतात

सदर व्हिडीओ सातारा जिल्हा,तालुका मान येथाील दहीवडी या गावातील आहे.'लय भारी' चे संपादक तुषार खरात…

2 weeks ago