या महापुरामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. हजारो नागरिक बेघर झाले आहेत. नागरिकांचे दैनंदीन जीवन विस्कळीत झाले, अशा आपत्तीग्रस्त नागरिकांना जीवनावश्यक मदत मिळावी, यासाठी सुभाष देसाई आणि एमआयडीसीने एक हात मदतीचा पुढे केला आहे (Subhash Desai and MIDC have extended a helping hand).
खासदार किरीट सोमय्यांवर 100 कोटींचा दावा, आमदार प्रताप सरनाईक यांनी कायदेशीर दंड थोपटले
मुंबईतही चालते सावकारी, गिरगावातील सावकराच्या घरी टाकली धाड
महापुराचा सर्वाधिक फटका बसलेल्या कोकण किनारपट्टी आणि पश्चिम महाराष्ट्राला पडला आहे. या पूरग्रस्त भागांतील नागरिकांना देसाई आणि एमआयडीसीद्वारे अन्नधान्यांचे वाटप केले जात आहे. यामध्ये राशन, चादरी, बेडशिट, टॉवेल, अन्नपदार्थ आदीचा समावेश आहे. याशिवाय पाच ट्रकद्वारे पिण्याचे शुद्ध पाणी पुरविण्यात येत आहे. असे सुभाष देसाई यांनी सांगितले.
एमआयडीसीच्या कार्यालयातून राज्यातील ठिकठिकाणी ही मदत पूरग्रस्त भागांकडे पाठविण्यात आली आहे. ठाणे, डोंबिवली, पुणे, औरंगाबाद, नाशिक आदी प्रादेशिक कार्यालयांकडून ही मदत देण्यात आली. ठाणे, डोंबिवली एमआयडीसीकडून १००० राशनचे पाकिटे( २५ हजार किलो), २००० पाण्याच्या बाटल्या, ५५०० बँकेट्स, ५५०० टॉवेल्स पाठविण्यात आले तर औरंगाबादमधून ५०० अन्नधान्यांची पाकिटे पाठविण्यात आली आहेत. तसेच ज्या गावांना एमआयडीसीद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे, तेथील बिघाड दुरुस्त करण्यात आले, असून काही ठिकाणी टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे, अशी माहिती सुभाष देसाई यांनी दिली आहे.
बैल मुततो तशा मी भूमिका बदलत नाही: राज ठाकरे
maharashtra: Navy’s flood rescue teams help locals with food, medicine
कोकण किनारपट्टी तसेच पश्चिम महाराष्ट्रावर पुरामुळे मोठे संकट कोसळले आहे. येथील सुमारे २५ हजार कुटुंबियांना देसाई आणि एमआयडीसीच्यावतीने मदत केली जात आहे. पुढील दोन दिवसांत जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले जाणार आहे. शासन संकट काळात पूरग्रस्तांच्या मागे खंबीरपणे उभी असल्याची भावना देसाई यांनी व्यक्त केली आहे (Subhash Desai said, the government stands firmly behind the flood victims in times of crisis).
साऊथचा सुपरस्टार धनुषने त्याच्या आगामी चित्रपटाचे पोस्टर रिलीज केले आहे. धनुषच्या आगामी चित्रपटाचे नाव ‘इडली…
आजकाल लोकांची जीवनशैली खूप धावपळीची झाली आहे. त्यामुळे लोकांना आरोग्याशी जुडलेले अनेक आजार होऊ लागले…
बहुतेक लोक शरीराच्या इतर अवयवांना निरोगी ठेवण्यासाठी विविध प्रकारचे व्यायाम करतात, परंतु गुडघे निरोगी ठेवण्यास…
जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक(jaykumar gore is bad MLA), पाणीदार आमदार हा किताब लावून…
कराड उत्तर मतदार संघात बाळासाहेब पाटील हे विद्यमान आमदार आहेत(Begging dear sister postel 1500 rupees…
आपल्या खाण्याच्या सवयींचा आपल्या आरोग्यावर परिणाम होतो. जास्त तळलेले अन्न खाल्ल्याने शरीरातील खराब कोलेस्टेरॉलचे प्रमाण…