लोकशाहीमध्ये संयम अपेक्षित आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे पर्सेपशन आणि रिॲलिटी यामध्ये फरक असतो तो समजून घेतला पाहिजे.मात्र छगन भुजबळ हे कारण नसताना तणाव निर्माण करत आहेत असा टोला वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी लगावला. कुसुमाग्रज स्मारक येथे ते पत्रकारांशी ते बोलत होते मुनगंटीवार यांनी आपला विचार हाच सत्य आहे असे प्रत्येक नेता आग्रह पूर्वक सांगत असतो. ओबीसी आरक्षणला धक्का लागणार नाही असे फडणवीस सांगताय, बावनकुळे सांगताय मात्र भुजबळ जे काही सांगतात त्याचीच का बातमी होते असा सवाल मुनगंटीवार यांनी उपस्थित केला.
सध्या महिलांचे जीवन खूप धकाधकीचे झाले आहे. यातच आता कित्येक महिलांमध्ये ओव्हेरियन सिस्टची समस्या झपाट्याने…
आजकाल सर्वांचीच जीवनशैली खूप धावपळीची झाली आहे. त्यामुळे लोकांना खूप कमी वयातच थायरॉईड या आजाराने…
स्त्री असो व पुरुष सर्वांचा आपला चेहरा चमकदार हवा. मात्र, चेहरा नेहमी चमकत राहणं शक्य…
भारतीय जनता पक्ष आता कॉंग्रेसमय झालेला आहे(Bharatiya Janata Party has now become Congress). भाजपमध्ये निष्ठावंतांना…
कोणाला सुंदर आणि जाड भुवया असाव्यात असे कोणाला वाटत नाही? परंतु, सुंदर भुवया मिळविण्यासाठी, त्यांना…
डोसा, इडली आणि ढोकळा अशा अनेक पदार्थ बनवण्यासाठी बेकिंग सोडा वापरला जातो.पण, तुम्हाला माहिती आहे…