महाराष्ट्र

राज्यात ८१ दिवसांत उष्माघाताचे २५१ रुग्ण; धुळे, नाशिक, जालन्यात रुग्णांची वाढ

दिवसेंदिवस वाढणाऱ्या तापमानामुळे (Temperature) राज्यात उष्णतेचा सामना करावा लागत आहे. या दमट उष्णतेमुळे उष्माघाताच्या (Heat stroke ) रुग्णांची संख्या ही वाढत आहे एक मार्चपासून राज्यात 251 जणांना उष्माघाताची (Heat stroke ) लागण झाली आहे. सध्या धुळे नाशिक आणि जालना या जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक रुग्ण आहेत राज्यात उष्णतेचे प्रमाण वाढत असून काही जिल्ह्यांमध्ये तापमान (Temperature) 40°c च्या पुढे गेले आहे.(The state reported 251 heat stroke cases in 81 days; Cases rise in Dhule, Nashik, Jalna)

१ मार्च ते 20 मे पर्यंत राज्यात उष्णतेच्या लाटेत २५१ रुग्ण आढळून आले आहेत यापैकी गेल्या 24 दिवसात उष्माघाताचे (Heat stroke ) रुग्ण आढळले आहेत मुंबईत उष्माघाताचा एकही रुग्ण नसला तरी ठाण्यात पालघर मध्ये एक रुग्ण आढळून आला आहे. मार्च या तुलनेत एप्रिल आणि मे मध्ये रुग्णांची संख्या वाढली आहे. उष्माघाताचे रुग्णांची नोंदणी मार्चपासून सुरू करण्यात आली आहे राज्यात उष्माघाताच्या 251 रुग्णांची नोंद झाली असून एप्रिलमध्ये सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली आहे. मार्चमध्ये 40 1 ते 26 एप्रिल पर्यंत 144 आणि 26 एप्रिल ते 20 मे या कालावधीत 67 रुग्ण आढळले आहेत.

कमी रुग्ण असलेले जिल्हे

भंडारा हिंगोली पालघर रत्नागिरी आणि सांगली जिल्ह्यात प्रत्येकी एक रुग्ण रायगड वसीम बीडमध्ये प्रत्येकी दोन रुग्ण अमरावती अहमदनगर छत्रपती संभाजीनगर मध्ये प्रत्येकी तीन रुग्ण जळगाव आणि अकोला येथे पाच रुग्ण आहेत रुग्ण आढळले आहेत. तसेच गडचिरोली गोंदिया कोल्हापूर ठाणे वर्धा येथे प्रत्येकी सहा आणि पुण्यात आठ रुग्ण आढळले आहेत. या सहा जिल्ह्यांमध्ये राजूर नंदुरबार या जिल्ह्याव्यतिरिक्त मुंबई शहर आणि उपनगरात उस्मानाबादचा एकही रुग्ण आढळलेला नाही.

सर्वाधिक रुग्ण असलेले जिल्हे

धुळे 20 नाशिक 28 जालना 28 बुलढाणा 22 परभणी 12 धुळे 20 सोलापूर 18 नागपूर 11

टीम लय भारी

Recent Posts

बांगलादेशसोबतच्या पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी कोहली-गंभीरचा व्हिडिओ आला समोर

चेन्नईत बांगलादेशसोबतच्या पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली आणि मुख्य प्रशिक्षक गौतम…

7 hours ago

प्लॅस्टिक की लाकडी, केसांच्या आरोग्यासाठी कोणता कंगवा चांगला?

आपण नेहमी आपल्या केसांची खूप काळजी घेतो. त्यासाठी आपण महागडे तेल आणि  शॅम्पूचा वापर करतो.…

8 hours ago

3 वर्षांपासून पाहत आहे चांगल्या कामाची वाट… आहाना कुमराने केला बॉलीवूडबाबत मोठा खुलासा

अभिनेत्री आहाना कुमराने टीव्ही आणि ओटीटीवर काम केल्यानंतर चित्रपटसृष्टीत काम करण्याची इच्छा व्यक्त केली. पण…

9 hours ago

अब्दू रोजिकचे लग्न झाले रद्द, या कारणामुळे तुटलं नातं

बिग बॉस 16 फेम अब्दु रोजिकने त्याचे लग्न रद्द केले आहे. अब्दूने या वर्षी जाहीर…

10 hours ago

पाठीचा कणा मजबूत आणि लवचिक करण्यासाठी रोज करा ‘हे’ व्यायाम

आजच्या व्यस्त जीवनामुळे आणि झपाट्याने बदलत चाललेल्या जीवनशैलीमुळे मणक्याशी संबंधित समस्या अगदी सामान्य झाल्या आहेत.…

11 hours ago

फ्लटर किक्स व्यायामामुळे पायाचे स्नायू होतात मजबूत, जाणून घ्या

आपले शरीर निरोगी ठेवण्यासाठी आपण आपल्या दैनंदिन जीवनशैलीमध्ये योग आणि व्यायामाचा समावेश केला पाहिजे. बहुतेक…

12 hours ago