मुंबई : यंदा महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. मागणी दरवर्षी प्रमाणे या वर्षी मुंबईकरांना जलमय परिस्थितन राहाता यावे यासाठी (Aditya thackeray बृहन्मुंबई महानगरपालिकेने शर्थीचे प्रत्यन चालू आहेत. यासंपूर्ण पाश्वभूमी आज ‘वर्ल्ड रिसोर्स इन्स्टिट्यूट इंडिया’च्या सहकार्याने आयोजित दोन दिवसीय कार्यशाळेतचे आयोजन केले आहे.(Aditya thackeray inaugurated Flood Resilient Mumbai)
बृहन्मुंबई महानगरपालिकेने वाळकेश्वर येथील सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे गुरुवार आणि शुक्रवार दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करून मुंबईतील पुराचा धोका असलेले क्षेत्र, (Aditya thackeray) त्याचे विविध घटकांवर होणारे परिणाम आणि त्यावरील उपाय यासंर्दभात चर्चा केली आहे. जगभरातील शहरे प्रामुख्याने हवामान संकट आणि भौगोलिक आणि इतर कारणांमुळे विविध समस्यांना तोंड देत आहेत. मुंबईलाही मुसळधार पावसाचा तडाखा बसला आहे.
दोन दिवसीय कार्यशाळा असणार आहे. महामंडळाने मुंबईतील पूर व्यवस्थापनासाठी राबवलेले उपक्रम, मुंबईकरांना आलेले अनुभव आणि पूर प्रतिबंधासाठी केलेली आर्थिक तरतूद या विषयावर सत्र होणार आहे. राज्याचे पर्यावरण मंत्री (Aditya thackeray) आदित्य ठाकरे, अतिरिक्त महापालिका आयुक्त पी. वेलरासू, राज्याचे माजी मुख्य सचिव अजोय मेहता आणि जयराज फाटक यांच्यासह पूर व्यवस्थापन, नागरी विकास, प्रशासन आणि स्वयंसेवी संस्था या क्षेत्रातील इतर तज्ज्ञ उपस्थित राहणार आहेत.
Need to apply climate test to every project: Maharashtra minister Aaditya Thackeray
अक्रोड हा अत्यंत पौष्टिक असा सुकामेवा असून यामध्ये हेल्दी फॅट, प्रोटिन्स, फायबर, मिनरल्स आणि व्हिटॅमिन्सचे…
लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत. त्यातच आता भाजपने एक…
शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) (RTE) २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशाकरिता ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी प्राथमिक शिक्षण…
एमएचटी-सीईटी परीक्षेतील भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र (पीसीबी) (MHT-CET (PCB)) ग्रुपची परीक्षा (exam) पार पडली आहे.…
गंगापूर धरण (Gangapur dam) हे नाशिक शहराला पाणीपुरवठा करणारे प्रमुख धरण आहे. या धरणाद्वारेच होणारा…
शहरात खुनाचे सत्र सुरूच असून पंचवटीतील एका महापालिका कर्मचाऱ्याची (NMC employee) तीक्ष्ण हत्याराने वार करून…